शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

मतदारांनी विकासाला दिलेला कौल आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:48 AM

लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणाºया अशोक नेते यांना आपल्या विजयाबद्दल काय वाटते, गेल्या पाच वर्षात राहून गेलेल्या कोणत्या कामांना ते प्राधान्य देणार आहेत यावरील मुलाखत.

ठळक मुद्देविशेष मुलाखत । अशोक नेते

मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणाºया अशोक नेते यांना आपल्या विजयाबद्दल काय वाटते, गेल्या पाच वर्षात राहून गेलेल्या कोणत्या कामांना ते प्राधान्य देणार आहेत यावरील मुलाखत.प्रश्न : हा विजय अपेक्षित होता का?उत्तर : १०० टक्के अपेक्षितच होता. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने राबविलेले चांगले धोरण, कल्याणकारी योजना आणि या मतदार संघासाठी गेल्या पाच वर्षात केलेली कामे यामुळे मतदार आपल्यालाच कौल देतील याची खात्री होती.हा कौल तुमच्या विकासात्मक कामांना की मोदींना?दोन्हींना आहे. या मतदार संघात झालेले राष्ट्रीय महामार्ग, पूल, रेल्वेमार्गाची मंजुरी, वैनगंगा नदीवरील पाच बॅरेज या प्रमुख कामांचा प्रभाव होता. शिवाय पंतप्रधान मोदींची सुप्त लाटही होती. दोन्ही गोष्टींमुळे विजय सुकर झाला.निवडणूक काळातील अपप्रचाराचा परिणाम झाला नाही?माझ्या बाबतीत विविध मार्गाने अपप्रचार करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, पण मतदार त्याला बळी पडले नाही. गेल्या ६०-७० वर्षात ज्यांनी देशावर राज्य केले त्यांनी किती लुटले हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला बहुमत दिले.पुढील पाच वर्षात कोणत्या कामांना प्राधान्य देणार?या जिल्ह्यात दळणवळणाच्या सुविधांअभावी उद्योगधंदे येत नाही. या सोयी पूर्ण करून रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करायचे आहे. शिवाय सिंचन, आरोग्यासह नवीन योजना येतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल