शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

ऑटाेरिक्षाचालकांना दीड हजार कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:37 IST

गडचिराेली : ऑटाे रिक्षाचालकांसाठी दीड हजार रुपये मदतीची घाेषणा करून आता २० दिवसांचा कालावधी उलटत चालला आहे. मात्र, शासनाने ...

गडचिराेली : ऑटाे रिक्षाचालकांसाठी दीड हजार रुपये मदतीची घाेषणा करून आता २० दिवसांचा कालावधी उलटत चालला आहे. मात्र, शासनाने अजूनपर्यंत एकाही ऑटाेरिक्षा चालकाला मदत दिली नाही. संचारबंदी हटल्यानंतर मदत मिळणार काय, असा प्रश्न ऑटाे रिक्षाचालकांकडून व्यक्त केला जात आहे.

काेराेनाचा वाढता प्रसार थांबविण्यासाठी राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यभरात संचारबंदी लागू केली. संचारबंदीमुळे अनेक घटकांचा राेजगार हिरावला गेल्यामुळे शासनाने काही घटकांना आर्थिक मदत जाहीर केली. यामध्ये ऑटाे रिक्षाचालकांचाही समावेश आहे. संचारबंदीमुळे रिक्षा व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला आहे. हा वर्ग अतिशय गरीब आहे. दैनंदिन मजुरी करून पाेट भरते. रिक्षा बंद असल्याने दरदिवशीची कमाई बंद झाल्याने संसाराचा गाडा हाकणे अनेकांना कठीण झाले आहे. ऑटाे रिक्षाचालकांसाठी शासनाने दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत पुरेशी नाही. मात्र, ‘बुडत्याला काठीचा आधार’ असे समजून रिक्षाचालकांनी काेणताही विराेध न करता मदत स्वीकारण्यास तयार झाले. मात्र, २० दिवसांचा कालावधी उलटत चालला तरी जिल्ह्यातील एकाही ऑटाे रिक्षाचालकाला मदत मिळाली नाही. विशेष म्हणजे कामगार, निराधार आदी वर्गाच्या बँक खात्यात शासनाने मदत टाकली आहे. मात्र, ऑटाे रिक्षाचालक यापासून वंचित आहेत.

सध्या संचारबंदी असल्याने कमाई ठप्प आहे. त्यामुळे आता खरी पैशांची गरज आहे. मात्र, या कालावधीत पैसे मिळणार न मिळता संचारबंदी उठल्यानंतर या मदतीचा काय फायदा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य शासनाच्या धाेरणाबाबत रिक्षाचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने इतर घटकांप्रमाणेच ऑटाे रिक्षाचालकांनाही तत्काळ मदत करावी, अशी मागणी जिल्हाभरातील ऑटाे रिक्षाचालकांकडून हाेत आहे.

काेट..

आर्थिक मदत मिळविण्यासाठी ॲपवर ऑनलाइन नाेंदणी करण्याचे सांगितले जात आहे. मात्र अजूनपर्यंत काेणते ॲप आहे. नाेंदणी कशी करायची, काेणती कागदपत्रे लागणार आहेत, याची काेणतीच माहिती रिक्षाचालकांना उपलब्ध नाही. अजूनपर्यंत एकालाही मदत मिळाली नाही.

- गाेकुळ मेश्राम, गडचिराेली शहर परवाना ऑटाे संघटना अध्यक्ष

काेट...

रिक्षाचालक हा अतिशय गरीब असलेला वर्ग आहे. दर दिवशीच्या मिळकतीवर संसार चालते. आता मिळकत बंद असल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. काेराेना रुग्णांनाही पाेहाेचविण्याचे काम रिक्षाचालक करीत असल्याने त्यांना ‘काेविड याेद्धा’ घाेषित करून मदत देण्याची गरज आहे.

- राजू भारती, गडचिराेली बसस्थानक ऑटाे संघटना अध्यक्ष

बाॅक्स...

महाआयटीचे पाेर्टल तयार हाेणार

ऑटाे रिक्षाचालकांना मदत देण्यासाठी राज्याच्या गृहविभागाने ७ मे राेजी शासननिर्णय काढला आहे. त्यामध्ये परवानाधारक ऑटाे रिक्षांची नाेंदणी करण्यासाठी महाआयटीमार्फत स्वतंत्र पाेर्टल तयार केले जाणार आहे. संबंधित लाभार्थ्याच्या बॅंक खात्यात थेट रक्कम जमा हाेणार आहे. राज्यात ७.२० ऑटाेरिक्षाचालक आहेत. त्यासाठी १०८ काेटी रुपये अनुदान द्यावे लागणार आहे.