शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणी समस्या मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:15 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वृत्त लोकमतने १० मार्चला प्रकाशित केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल : भूजल विभागाचे अधिकारी आष्टीत दाखल

ऑनलाईन लोकमतआष्टी : येथील ग्रामीण रुग्णालयात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वृत्त लोकमतने १० मार्चला प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी पाणी व्यवस्था करण्यासाठी भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांना आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले.मागील एक महिन्यापासून आष्टी रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नोवाईकांना पिण्यासाठी तसेच बाह्य कामाच्या वापरासाठी पाणी मिळत नव्हते. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत होते. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेत, ग्रामीण रुग्णालयातील पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी भूजल विभागाच्या अधिकाºयांना आष्टीत पाठविले व येथे बोअरवेल खोदण्याचे निर्देश दिले.भूजल विभागाच्या अधिकारी आष्टीच्या रुग्णालयाला भेट देऊन परिसरातील गोची पाणी केली. बोअरवेलसाठी रुग्णालयाच्या पढील भागात जागा निश्चित करून त्या ठिकाण्ीा बोअरवेल खादण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आष्टीच्या रुग्णालय परिसरात यापूर्वी तीन ठिकाणी बोअरवेल खोदण्यात आले. मात्र तिन्ही ठिकाणी पाणी लागले नाही. त्यामुळे रुग्णालयात पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर झाली. मात्र आता जिल्हाधिकारी सिंह यांनी दखल घेतल्याने ही समस्या मार्गी लागणार आहे. लोकमतने पाणीटंचाईबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर आष्टी ग्रामपंचायतीच्या वतीने रुग्णालयात अतिरिक्त नळ कनेक्शन दिले. त्यामुळे रुग्णांना पाण्याची सुविधा होईल, अशी आशा वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. बोअरवेल खोदताना तसेच जागेची पाहणी करताना भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात सभोवतालच्या ३० ते ४० गावातील रुग्ण दररोज औषधोपचारासाठी येतात. त्यामुळे त्यांना येथे सर्व सुविधा मिळणे आवश्यक आहे.गडचिरोलीतील समस्या सुटणारमागील १५ दिवसांपासून जिल्हा सामान्य रूग्णालयात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अधिकारी व मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. पाणी टंचाईची समस्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सोमवारी रूग्णालयात बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, न.प.च्या अधिकाºयांची बैठक पार पडली. जिल्हाधिकाºयांच्या पुढाकाराने रुग्णालयातील पाणी समस्या मार्गी लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी