शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

वैशाख वणवा धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:13 IST

एप्रिल महिन्यात अक्षयतृतीयापासून वैैशाख या मराठी महिन्याची सुरूवात होते. या महिन्यात जर जंगलांना आगी लागल्या तर त्याचे वाईट परिणाम होतात. वन व वन्य जीवांची प्रचंड हानी होते. त्यामुळे वैैशाख वनवा धोकादायक आहे.

ठळक मुद्देवन व वन्यजीवांची हानी : वन व्यवस्थापन समित्यांचे सहकार्य नाममात्र

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : एप्रिल महिन्यात अक्षयतृतीयापासून वैैशाख या मराठी महिन्याची सुरूवात होते. या महिन्यात जर जंगलांना आगी लागल्या तर त्याचे वाईट परिणाम होतात. वन व वन्य जीवांची प्रचंड हानी होते. त्यामुळे वैैशाख वनवा धोकादायक आहे.पानझडीच्या वणव्यांना मार्च महिन्यापासूनच विविध कारणांनी आगी लागतात. परंतु फेब्रुवारी, मार्च महिन्यात जंगलांना लागणाऱ्या वनव्यांची तीव्रता कमी असते. आग नियंत्रणात आणता येते. परंतु एप्रिल महिन्याच्या शेवट आणि मे महिन्याच्या प्रारंभी लागणाºया वणव्याची तीव्रता प्रचंड असते. या वैैशाख महिन्यात जर जंगलांना आगी लागल्या तर वणव्यावर नियंत्रण मिळविताच येत नाही. शिवाय जंगलाला नवीन पालवी येण्याच्या या काळात हिरवे जंगल पुन्हा काळवंडून जाते. जंगलांना लागणाºया आगींवर नियंत्रण करण्यासाठी वन विभागाला सहकार्य करणे, अवैैध जंगलतोड थांबविणे यासारख्या कामात सहकार्य करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना केली असताना संयुक्त वन व्यवस्थापन समित्या केवळ आर्थिक देवाणघेवाणीच्या कामात अधिक लक्ष घालतात. जनहिताच्या किंवा वन संवर्धनाच्या कामात सहकार्य करीत नाहीत, असा अनुभव सार्वत्रिक आहे. त्यामुळे वैैशाख महिन्यात वणवे लागू नयेत म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते.मोहफूल हंगामानंतर वणवे लागण्याच्या प्रमाणात वाढ होते. मार्च, एप्रिल महिन्यात वणव्यांची तीव्रता अधिक असते. या कालावधीत वणवे विझविणे मोठे आव्हान असते. वैैशाख महिन्यात लागलेले वणवे धोकादायक असल्याने या महिन्यात वनवे लागू नयेत म्हणून नागरिकांनीही वन विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे.- बी. एन. बारसागडे, वन परिक्षेत्र अधिकारी, आरमोरी

टॅग्स :fireआग