शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

गडचिरोलीत डोंग्याने प्रवास करणे होत आहे इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 12:59 PM

40 ते 50 लोकांना बसवून नेण्याची क्षमता असणारी डोंगा दररोज सकाळी 6 ते सायं 7 वाजेपर्यंत पाण्यात डुगडुग करीत धावायचा. परंतु आजच्या परिस्थितीत तीन नद्यांवर पूल निर्माण झाल्याने ही डुगडुगी आता इतिहास जमा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आंध्र व महाराष्ट्र अशा दोन्ही राज्याच्या नागरिकांना जोडणारी एकमेव साधन असलेले डुगडुगी आज इतिहास जमा होताना दिसत आहे.महाराष्ट्राच्या अंतिम सीमेवर असलेला सिरोंचा तालुका, तालुक्याला लागून प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या नद्या वाहतात. सीमेला लागून तेलंगाना, छत्तीसगढ राज्य असल्याने येथील लोकांचे रोटी बेटी संबंध तीन राज्याचा लोकांचे असायचे. स्वातंत्यपूर्व काळापासून ते २०१४ पर्यंत येथील नागरिकांना या राज्यात जायला एकच पर्याय होता, तो म्हणजे नदीतून डोंग्याने प्रवास!

सिरोंचा तालुक्यात तीन नदी घाट आहेत सिरोंचा, नगरम, पातगूडम या तीन नदीघटाद्वारे डोंग्याचा सहाय्याने नदीच्या अलीकडे पोहचले जायचे. 40 ते 50 लोकांना बसवून नेण्याची क्षमता असणारी डोंगा दररोज सकाळी 6 ते सायं 7 वाजेपर्यंत पाण्यात डुगडुग करीत धावायचा. परंतु आजच्या परिस्थितीत तीन नद्यांवर पूल निर्माण झाल्याने ही डुगडुगी आता इतिहास जमा झाली आहे.डोंगा चालक समाज त्यांचा पुर्वजापासून डोंगा व्यवसायावर अवलंबून होता मात्र आता त्याला कामाचा दुसरा पर्याय शोधावा लागत आहे. शासन यांचा विचार करून पर्यटन दृष्टीकोनातून बोटिंग सुरू केल्यास डोंगा चालवणाऱ्या वर्गाला विकासाचा मार्ग मिळेल. मात्र सध्या तरी तीन नदी घाट निर्मनुष्य, शांत, संपूर्ण परिसर रिकामा रिकामा दिसत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक