शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

सती नदीवरील पर्यायी रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून

By संजय तिपाले | Updated: July 4, 2024 14:01 IST

दोन्ही बाजूला बॅरिकेट लावून रहदारी बंद: कुरखेडा तालुक्याशी तुटला सात गावांचा संपर्क

गडचिरोली : कुरखेडा शहराजवळील सती नदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे नदीपात्रातून पर्यायी रस्ता केला होता. मात्र, पहिल्याच पावसात हा रस्ता ४ जुलैला सकाळी साडेनऊ वाजता वाहून गेला, त्यामुळे सात गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन्ही बाजूला बॅरिकेटींग करुन प्रशासनाने रहदारी बंद केली आहे. 

ब्रम्हपुरी ते देवरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या मार्गावरील कुरखेडातील सतीनदीत जुन्या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नदीपात्रातच पर्यायी रस्ता तयार केला होता.  मात्र, या मार्गावर ऐन मधोमध पाण्याच्या प्रवाहाने भगदाड पडले. त्यामुळे  वाहतूक ठप्प झाली आहे. नदीपलीकडील गोठणगाव,जांभुळखेडा,येरंडी,मालदूगी, चांदागड,सोनसरी,शिवणी आदी गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.  या मार्गावरून मोठ्या संख्येत शालेय विद्यार्थी,रूग्ण, शासकीय कार्यालयीन कामाकरीता नागरिक,चाकरमानी तसेच  दूध पूरवठा करणारे शेतकरी ये- जा करतात, त्या सर्वांची अडचण झाली आहे.    या मार्गावरील बस वाहतूक तसेच खाजगी प्रवासी वाहतूकही बंद आहे.     

रस्ता वाहून गेल्याची वार्ता पसरताच नागरिकांची नदीच्या दोन्ही तीरावर  मोठी गर्दी झाली होती. यावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये नये म्हणून कुरखेडा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश गावंडे यांच्या नेतृत्वात मोठा पोलिस बंदोबस्त   तैनात करण्यात आला आहे . तसेच दोन्ही बाजूला खड्डा खोदून व बॅरिकेट लावून मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.   

 

दिरंगाईचा फटकानवनिर्मित पुलाच्या बांधकामात झालेली दिरंगाई व नियोजन शून्यतेचा फटका तालुकावासीयांना बसत आहे.   बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या पुलाचे काम जलदगतीने झाले असते तर पावसाळ्यात नागरिकांची तारांबळ टळली असती. मात्र, आता दिरंगाईमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकriverनदीGadchiroliगडचिरोली