शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

तलावातील उपसा केलेली माती टाकली जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST

मागास भागाच्या विकासाकरिता टाटा ट्रस्टने अनेक लोकाेपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातच गडचिरोली जिल्ह्यात सिंचन सुविधा कमी आहेत. त्यामुळे ...

मागास भागाच्या विकासाकरिता टाटा ट्रस्टने अनेक लोकाेपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातच गडचिरोली जिल्ह्यात सिंचन सुविधा कमी आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या तलावात अधिक जलसाठा व्हावा म्हणून जिल्ह्यातील लघु सिंचन विभागाच्या मामा तलावाचे खोलीकरण टाटा ट्रस्टकडून सुरू आहे. खोलीकरण करताना निघालेली माती तलावाच्या पाळीवर टाकल्यास तलावाचे मजबुतीकरण होऊन जलसाठा अधिक होईल. त्यामुळे तलावाचे खोलीकरण केल्यानंतर माती प्राधान्याने पाळीवर टाकण्यात यावी, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश असताना तलाव खोलीकरणाची माती इतरत्र टाकली जाते. आरमोरी तालुक्यातील मेंढेबोडी, येंगाडा, चामोर्शी (माल) सुकाळा, मांगदा येथील तलावाचे खोलीकरण झाले; परंतु तलावातून उपसलेली माती पाळीवर न टाकता इतरत्र टाकण्यात आली. सुकाडा येथे तर तलावाच्या खोलीकरणातून काढलेली माती कक्ष क्रमांक २३ या बिटात टाकण्यात आली. एवढ्यावरच न थांबता तेथील झाडे तोडून सदर मातीने पांदण रस्ता तयार करण्यात आला. यासाठी कोणताही आराखडा तयार करण्यात आला नाही किंवा वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली नाही. यात मोठ्या प्रमाणात झाडांची हानी झाली; परंतु सदर प्रकारापासून वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ आहेत.

कोट

टाटा ट्रस्टकडून ज्या तलावाचे खोलीकरण सुरू आहे, त्यातून निघालेली माती प्रथम तलावाच्या पाळीवर टाकण्यात यावी हा पर्याय उपलब्ध नसेल तर ती माती शासकीय जागेत टाकावी, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. सुकाळा येथे जंगलातील झाडे तोडून सदर मातीने पांदण रस्ता तयार केला की नाही, याबाबत माहिती नाही.

सचिन डोंगरवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी

===Photopath===

120521\12gad_2_12052021_30.jpg

===Caption===

तलावातून उपसा केलेल्या मातीने अशाप्रकारे पांदण रस्ता तयार केला.