कोरची-कोटगूल हा जवळपास ३० किमीचा मुख्य मार्ग आहे. या मार्गात मध्येच छत्तीसगड राज्यातील गावे येतात. लॉकडाऊन नंतर प्रत्येक राज्याने स्वत:च्या सीमा सील केल्या आहेत. त्यानुसार छत्तीसगड राज्याने कोरची-कोटगूलच्या दरम्यान असलेल्या गावांमध्ये चेक पोस्ट बसविल ...
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व महिला व बाल रुग्णालयात जिल्हाभरातील शेकडो रुग्ण भरती राहतात. सोबतच त्यांचे नातेवाईक सुद्धा येतात. रुग्णाला रुग्णालयामार्फत भोजन पुरविले जाते. मात्र त्याच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकाची अडचण राहते. १०० रुपये खर्च ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरजू, स्थलांतरित लोकांच्या मदतीसाठी अशासकीय संस्था, विविध सामाजिक गट आणि दानशूर व्यक्ती पुढे आल्या आहेत. प्रशासनाच्या सहकार्याने हे लोक आपली मदत त्या गरजवंतांपर्यंत पोहचवित आहेत. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रश ...
प्रवासादरम्यान आरमोरी येथे पोहोचल्यानंतर युवारंगच्या सदस्यांनी दिलेला अल्पोपहार घेऊन ते पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाले. गोंदिया जिल्ह्यातील अनेक मजूर आपले कुटुंब घेऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात गेले. गोंदि ...
आरोग्यमंत्र्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक दायित्व निभावत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये रक्तदान शि ...
रुग्णांची हेळसांड होत असते. आता कोरोनासारखे महाभयंकर संकट आले असून याचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. त्यापलिकडेही जिल्ह्यात असलेल्या दवाखान्याची आरोग्य सेवा पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून सुदृढ करावयाची आहे. त्यासाठी जिल्हा निवड समिती ...
ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, तर काही ठिकाणी नगर परिषदेच्या शाळांमध्ये परजिल्ह्यातील नागरिकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या मागणीनुसार त्यांना स्वयंपाकासाठी लागणारे किराणा सामानही पुरविण्यात आले आहे. संचारबंदीचा आदे ...
आपल्या शेतात पिकलेली दीड क्विंटल वांगी, २० किलो मिरची, १०-१० किलो फळभाजी आणून गावकऱ्यांच्या स्वाधीन करणाची दानत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने दाखविली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि उद्रेकसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. रिक्तपदांमुळे खिळखिळी झालेल्या आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त २१० पदे तातडीने भरण्या ...