रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पेट्रोलच्या वितरणावर काही प्रमाणात निर्बंध आणले आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेत असलेल्याच कर्मचाऱ्यांना पेट्रोल उपलब्ध करून द्यायचे आहे. संचारबंदीनंतर शासकीय कार्यालयांमध्ये केवळ पाच टक्के ...
गृहप्रवेश असो की लग्नकार्य, यात खिरनीच्या फांद्यांचा मंडप आवर्जुन ग्रामीण भागात टाकल्या जाते. उन्हाळ्याच्या दिवसात एप्रिल, मे महिन्यात प्रचंड तापमान असल्याने नागरिक हैैराण होतात. त्यातल्या त्यात गृहप्रवेश किंवा लग्नकार्य म्हटले की, आप्तेष्ठांची गर्दी ...
ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी तसेच गरीब व गरजूंना मदत व्हावी यासाठी बीडीओ सलाम यांनी ‘शासन आपल्या सोबत’ हा जाणिव जागृतीसाठी उपक्रम सुरू केलेला आहे. या माध्यमातून ते आपल्या पथकासह अनेक गावांना भेटी देत आहेत. विशेष म्हणजे सुटीच्या ...
घोट - येथील नवोदय उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळ वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शाळा व अंगणवाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागात ...
शहरवासीयांकडे थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी १९ लाख ८५ हजार ४४० रुपये इतकी पाणी कराची वसुली होती. यापैकी ३१ मार्चपर्यंत ६९ लाख ४३ हजार १८३ रुपये इतकी पाणी कराची वसुली करण्यात आली. याची टक्केवारी ५७.९३ आहे. नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गृह व प ...
कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा नियतक्षेत्रात बेकायदेशिरपणे इमारती फाट्यांची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने जप्त केला. ही कारवाई ३ एप्रिलच्या रात्री १०.३० वाजता करण्यात आली. ...
कोरोनाचा प्रसार सद्य:स्थितीत केवळ शहरापुरताच मर्यादित आहे. मात्र योग्य खबरदारी घेतली नाही तर हा विषाणू दुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्गम भागातील आदिवासी नागरिक आरोग्याबाबत फारसे जागरूक नाही. त्यामुळे या विषाणूचा प ...
केंद्र शासनाने २४ मार्चपासून लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू केली आहे. बहुतांश नागरिक संचारबंदीचे पालन करीत आहेत. मात्र काही नागरिक अनावश्यक शहरात फिरत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी या वाहनचालकांवर प्रतिबंध घालण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र हा प्रय ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीअंतर्गत रस्ते, नाल्या व गल्लीबोळात जंतनाशक फवारणी करण्यात आली. याशिवाय कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी नागरिकांनी घरी व परिसरात स्वच्छता पाळावी, वैयक्तिक स्वच्छतेव भर द्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत प ...
गडचिरोलीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या सेमाना देवस्थान हे भाविकांचे श्रद्धांस्थान आहे. गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डातील, तालुक्यातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो भाविक सेमाना देवस्थानात येऊन पूजाअर्चा करतात. सामूहिक भोजनावळीचाही कार्यक्रम पार पा ...