मागील काही दिवसांपासून शहरात विनाकारण फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. वारंवार सूचना देऊनही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरायचे. परंतु आता विनाकारण फिरणाऱ्यांवर ५०० रूपये व रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर १०० रूपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ...
देचलीपेठा पंचक्रोशीतील १६ गावातील नागरिकांच्या वर्षानुवर्षाच्या मागणीनुसार किष्टापूर नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मंगळवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी या पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराकडून उपयोगात आणले जाणारे ट्रॅक्टर, मिक्सर व इत ...
गोंडवाना विद्यापीठाच्या कायद्यानुसार नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी करावी लागते. त्याअनुषंगाने गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या ४ एप्रिलच्या सभेत यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. येत्या २८ एप ...
मागील १५ वर्षांपासून जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरे यांच्या नेतृत्त्वात व पुढाकाराने किन्हाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने व रक्ताची आवश्यकता असल्याने हनुमान क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, काहीकंत्राटदारांनी अतिदुर्गम भागात काम सुरूच ठेवले. याचाच गैरफायदा घेत नक्षल्यांनी रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. ...
शेतकरी वर्ग कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना घरूनच अर्ज करता यावा, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे व गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांच्या मार्गदर्शनात धानोराचे तालुका कृष ...
खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला होम क्वॉरंटाईन ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या नागरिकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होते. यापैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यापैकी ए ...
देसाईगंज पोलिसांनी विसोराबर्डी शेतशिवारात धाड टाकून २ लाख २५ हजार रुपये किमतीचा मोहफूल सडवा जप्त केला आहे. लॉकडाऊनदरम्यान गस्त सुरू असताना पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी तिकडे मोर्चा वळवत ही कारवाई केली. ...
कोरोना विषाणूपासून स्वत:च्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी भामरागड येथील अजय कालिपोत सरदार व संजय कालिपोत सरदार या दोन भावांनी थेट इंद्रावती नदी पात्रातच संसार थाटला आहे. ...