वादळामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. तसेच उन्हाळी धान कोसळले. अजूनपर्यंत धान पूर्णपणे भरले नाही. अशातच कोसळल्याने धानाचे लोंब पूर्णपणे भरत नाही. परिणामी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी ल ...
शहरातील किराणा दुकानांतून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ नये, यासाठी मंगळवारी प्रशासन व मुक्तिपथच्या चमूने शहरातील चार दुकानांची झडती घेतली. यावेळी लपवून ठेवलेला तंबाखूजन्य पदार्थांचा साठा सापडला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ...
खरीप हंगामाअगोदर पालकमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याबरोबर सन २०२०-२१ मधील विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील पाऊस जास्त आहे आणि समान कालावधीत पडतो. त्यामुळे खरीप हंगाम चांगल्या प्रकारे होतो. याच ...
मंगळवारी संध्याकाळी आलेल्या तडाखेबंद अवकाळी पावसाने गडचिरोली जिल्ह्यातील मिरची व धानाच्या पिकाला जबरदस्त तडाखा दिला आहे. कापणीला आलेला व कापून ठेवलेल्या धानाच्या ढिगाऱ्यांवर पाऊस कोसळल्याने ते ओलेचिंब झाले आहेत. ...
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांची देवाणघेवाण करण्यासाठी राज्य शासनाने सहा राज्यांना प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यात तेलंगणा राज्य वगळण्यात आले आहे. हजारो मजूर तेलंगणा राज्यात अडकले असताना त्यांचा विसर सरकारला कसा पडला? असा प्रश्न येथे उपस्थित केला जा ...
तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर गोदावरी नदीमार्गे विविध घाटांवरून परतण्यास सुरूवात झाली आहे. रविवारी एकाच दिवशी सुमारे २०४ मजुरांनी गोदावरीमार्गे सिरोंचा तालुक्यात प्रवेश केला. या सर्वांना ताब्यात घेऊन आठ आश्रयगृहात क्वॉरंटाईन करून ठेवण्या ...
जिल्ह्यातील रुग्णालयांसोबतच संशयितांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यासाठी विविध ठिकाणची शासकीय वसतिगृहे प्रशासनाने आधीच ताब्यात घेतली आहेत. रुग्णालयांसह त्या वसतिगृहांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात कोविड निगा केंद्र (सीसीसी), जिल्हा क ...
तेंदूपत्ता हंगाम मुख्यत: मे महिन्यात असतो. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर येथील मजुरांना रोजगार उपलब्ध होते. मात्र लाखो मजुरांना रोजगार पुरविणाऱ्या या हंगामाला यावर्षी ‘कोरोना’चे ग्रहण लागले आहे. सदर हंगामासाठी शासनाने ...
कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक बाब म्हणून पाणीपुरवठा, नळ पाईपलाईन व पाईपलाईन लिकेज दुरूस्तीच्या कामांना परवानगी दिली आहे. पाणी ही माणसाची अत्यावशक गरज असल्याने ही कामे सुरू ठेवावी, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. गडचिरोली पालिकेअंतर् ...
विष्णूपद गाईन यांच्या कुटुंबाला शासनाने पाच एकर शेतजमीन दिली. त्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरींचे बांधकाम केले. जमीन मुरमाडी असल्याने आवश्यक प्रमाणात धानाचे उत्पादन होत नव्हते. त्यानंतर पाच एकर जमिनीचे दोन भाग करून २०१६-१७ मध्ये ‘म ...