ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
गडचिरोली पोलीस दलाने आतापर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच एकूण ८० वाहने जप्त करण्यात आली आहेत. ...
मिरची तोडण्याचा रोजगार मिळतो म्हणून फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणा राज्यात गेले आहेत. पण लॉकडाऊनमुळे ते आता तिकडेच अडकून पडल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत पडले आहेत. ...
संपूर्ण देश कोरोना विषाणू संसर्ग या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देत असताना लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहे. संपूर्ण व्यवहार ठप्प पडले आहेत. सकाळी घणाचे घाव देऊन दिवसभर लोखंडाच्या शेती व संसारपयोगी बनविलेल्या विविध वस्तू विकून संध्याकाळी चूल पेटवायची. असा दि ...
कोरोनाचा प्रभाव सद्य:स्थितीत प्रामुख्याने शहरांमध्ये आढळून येत आहे. ही साथ भविष्यात ग्रामीण भागातही पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपर्क टाळणे हा कोरोनाचा प्रभाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गावाच्या सीमांवर काठ्या किंवा इतर ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे, तर राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक कारण असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना देण्यात आली आहे. मात्र कोरची येथील काही युवक कारण नसतानाही घराबाहेर ...
गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे कोरोना विषाणू साथीच्या रोगाच्या प्रसारास प्रतिबंधक घालण्यासाठी व त्या संदर्भातील उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यातून सामान्य नाग ...
मंडलापूर येथील स्वर्णरेखा या महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर तिला सुरूवातीला सिरोंचा ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. परंतु येथे शस्त्रक्रियेच्या अपुऱ्या सोयी व अहेरी तसेच गडचिरोली रूग्णालयापर्यंतचे लांब अंतर ही समस्या ओळखून कुटुंबीयांनी महिले ...
कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर संचारबंदी करण्यात आल्याने या सर्व लोकांचा रोजगार हिरावला आहे. परिणामी व्यवसायही ठप्प झाला आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे अडकून पडलेल्या गरजू कुटुंबांना १५ ते २० दिवस पुरेल एवढे तां ...
या नियंत्रण कक्षाशी सामान्य नागरिकांना थेट संपर्क साधुन त्यांना येत असलेल्या अडचणी सांगता येतील. इतर शासकीय विभागांशी समन्वय साधून त्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस मदत करणार आहेत. या कोरोना नियंत्रण कक्षाचे काम तीन शिफ्टमध्ये २४ तास सुरू राहणार आहे. त् ...