ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, तर काही ठिकाणी नगर परिषदेच्या शाळांमध्ये परजिल्ह्यातील नागरिकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या मागणीनुसार त्यांना स्वयंपाकासाठी लागणारे किराणा सामानही पुरविण्यात आले आहे. संचारबंदीचा आदे ...
आपल्या शेतात पिकलेली दीड क्विंटल वांगी, २० किलो मिरची, १०-१० किलो फळभाजी आणून गावकऱ्यांच्या स्वाधीन करणाची दानत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने दाखविली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि उद्रेकसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. रिक्तपदांमुळे खिळखिळी झालेल्या आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त २१० पदे तातडीने भरण्या ...
तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले गोंदिया जिल्ह्याच्या गोंगली येथील ३५ पुरूष व महिला मजुरांनी डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन भर उन्हात तेलंगणा ते गोंगली (जि.गोंदिया) असा शेकडो किमीचा पायी प्रवास केल्याची बाब २९ मार्चला निदर्शनास आली. ...
कोरोना आजाराचे संकट हा दैवी प्रकोप ठरवून तो दूर करण्यासाठी सामूहिक पुजाअर्चना करण्याचा प्रयत्न कुरखेडा तालुक्यातील पळसगड येथे काही लोकांकडून झाला. परंतू याबाबतची कुणकुण लागताच तहसीलदारांनी पोलीस व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत गावकऱ्यांची समजूत काढत सामूहिक ...
जिल्हा सामान्य रूग्णालयात मेडीसीन २, सर्जिकल २, कॅज्युलिटी व आयसीयूसाठी १ वार्ड आहे. नेत्र रूग्णांसाठी स्वतंत्र इमारत आहे. केमोथेरेपी व डायलेसीससाठी स्वतंत्र वार्ड आहे. याशिवाय इतरही वार्ड आहेत. येथील रूग्णांना सुविधांअभावी त्रास होऊ नये, यासाठी १०० ...
गडचिरोली जिल्ह्यात संकरित आंब्यांच्या फळबागा फार कमी प्रमाणात आहेत. गावठी आंब्याची झाडे आहेत. तसेच काही गावांमध्ये आमराई आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात होताच आबालवृद्धांचे लक्ष आमराईकडे जाते. जानेवारी महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहर येते. मोहरामु ...
एटीएमच्या माध्यमातूनच पैसे काढले जात होते. त्यामुळे लॉकडाऊन केल्यापासून बँकांमध्ये फारशी गर्दी दिसून येत नव्हती. मात्र ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने पैसे भरण्यासाठी व बँकेची विविध कामे करण्यासाठी ग्राहकांची बँकेत गर्दी उसळली होती. ग ...
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीमध्ये बाहेर न पडता घरात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यातही बाहेरून आलेल्या लोकांना गृह विलगीकरणाचा शिक्का मारल्याने त्यांनी घरातील इतर सदस्यांसोबतही विशिष्ट अंतर ठेवूनच राहणे अपेक्षित आहे. त्याचे पालन ...