आपल्या कृषीप्रधान देशात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने आधुनिक पद्धतीने शेती करणे अत्यावश्यक झाले आहे. महिला सक्षमीकरण करणेही काळाची गरज आहे. त्यासाठीच अनुदानावर महिला बचत गटांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यातून हरित क्रांतीसोबतच महिला शेतकऱ्यांची ...
गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी कृषी विभागाकडून केली जाते. जिल्हा वार्षिक योजनेतून आदिवासी उपयोजनेअंतर्गत पाणलोट विकासाची कामे करण्यासाठी दरवर्षी निधी उपलब्ध होत असतो. या निधीतून पाणलोटाची कामे केली जाते. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामुळे यावर्षी तालुक्यातील अनेक गावांमध्ये उशिरा तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाले. तालुक्यातील तेंदूपत्ता अतिशय चांगल्या दर्जाचा मानला जातो. त्यामुळे अनेक कंत्राटदार येथील तेंदूपत्ता ...
कुरखेडा शहरातील गांधी वॉर्डातील हनुमान मंदिरालगत असलेल्या तलावात शहरातील सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्यापासून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे वॉर्डवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...
लॉकडाऊनच्या कालावधीत एसटीची प्रवाशी वाहतूक सेवा मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांना थोडेफार काम उपलब्ध होऊन तोट्याचा बोजा कमी व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने आता माल वाहतुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने येथील मजूर तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये मजुरीसाठी जातात. जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळण्यासाठी एमआयडीसीची सुरूवात करुन विशेष सवलती द्याव्या, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटव ...
देविदास हरिराम सहारे यांनी नान्ही येथील शेतकरी भिवाजी सोमाजी उईके यांच्या मालकीच्या गट क्रमांक १०/१ मधून २५ ब्रास मुरूमाचे खनन करण्यासाठी कुरखेडा तहसील कार्यालयाकडून रॉयल्टी मागितली होती. उपलब्ध दस्तावेजाच्या आधारे देविदास सहारे यांच्या नावे परवाना न ...
मागील दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४४ अंशाच्या वर पोहोचले आहे. प्रचंड उष्णतामानामुळे घराबाहेर पडणे कठिण झाले आहे. अशाही परिस्थितीत दुर्योधन यांनी एटापल्लीपासून सहा किमी अंतरावरील एकरा गावात शनिवारी दुपारी ३.३० वाजता तेंदूपुडे विकण्यासाठ ...
देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून त्या जमिनीवर शेती करण्याला सुरूवात झाली. त्यामुळे शेतीचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर लोकसंख्यासुद्धा वाढल्याने शेतीचे तुकडे पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८३ ...