ट्रकमधून उतरविलेला संपूर्ण गुळ जप्त केला. तसेच मोती किराणा दुकानदाराच्या गोदामात साठवून ठेवलेला १०० पेट्या गुळ जप्त केला. या संपूर्ण गुळाची किंमत जवळपास सहा लाख रुपये एवढी होते. रात्री उशीरापर्यंत गुळाचे मोजमाप व गुन्हा दाखल करण्याची कारवाई मुलचेरा प ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर १ मे पासून परराज्यातील ६१२ मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले, तर बाहेरून २२ हजार ६८८ नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. राज्यातील इतर जिल्हयातील गडचिरोलीत अडकलेल्या २३७४ नागरिकांना प्रशासनाने एसटी बस व खाजगी बसमधू ...
राज्यात सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोलीत गेल्या सोमवारी (दि.१८) पहिल्यांदा ५ रुग्णांची नोंद झाली. तेव्हापासून रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हे सर्व रुग्ण जिल्ह्यातीलच रहिवासी असले तरी ते मुंबई-पुणे येथे विविध कामकाजावर मजूर म्ह ...
आपल्या कृषीप्रधान देशात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने आधुनिक पद्धतीने शेती करणे अत्यावश्यक झाले आहे. महिला सक्षमीकरण करणेही काळाची गरज आहे. त्यासाठीच अनुदानावर महिला बचत गटांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यातून हरित क्रांतीसोबतच महिला शेतकऱ्यांची ...
गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी कृषी विभागाकडून केली जाते. जिल्हा वार्षिक योजनेतून आदिवासी उपयोजनेअंतर्गत पाणलोट विकासाची कामे करण्यासाठी दरवर्षी निधी उपलब्ध होत असतो. या निधीतून पाणलोटाची कामे केली जाते. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामुळे यावर्षी तालुक्यातील अनेक गावांमध्ये उशिरा तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाले. तालुक्यातील तेंदूपत्ता अतिशय चांगल्या दर्जाचा मानला जातो. त्यामुळे अनेक कंत्राटदार येथील तेंदूपत्ता ...
कुरखेडा शहरातील गांधी वॉर्डातील हनुमान मंदिरालगत असलेल्या तलावात शहरातील सांडपाणी सोडले जात असल्याने पाण्यापासून दुर्गंधी येत आहे. त्यामुळे वॉर्डवासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...
लॉकडाऊनच्या कालावधीत एसटीची प्रवाशी वाहतूक सेवा मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांना थोडेफार काम उपलब्ध होऊन तोट्याचा बोजा कमी व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने आता माल वाहतुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने येथील मजूर तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये मजुरीसाठी जातात. जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळण्यासाठी एमआयडीसीची सुरूवात करुन विशेष सवलती द्याव्या, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटव ...