राज्य शासनाने यावर्षी सुध्दा प्रत्येक यंत्रणेला वृक्ष लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्ष लागवडीमध्ये रोपटे हा महत्त्वाचा घटक आहे. इतर प्रशासकीय यंत्रणा रोपटे तयार करू शकत नाही. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडे वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र मनुष ...
जिमलगट्टापासून २० किमी अंतरावर देचलीपेठा गाव आहे. या परिसरात २५ गावांचा समावेश आहे. शासनाने या भागातील शेतकºयांना युरिया खत उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे युरियासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. मिळेल त्या भाड्याच्या वाहनाने सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, जिम ...
कन्नमवार नगरात रिलायन्स कंपनीचे टॉवर आहे. या टॉवरलगत वेगवेगळे दोन ले-आऊट आहेत. या ले-आऊटलगत ओपन स्पेस असून आजूबाजूला घरांची वस्ती आहे. कन्नमवार नगराच्या घरातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी याच टॉवर खालून जात असते. रिलायन्स पेट्रोलपंपापासून मोठी नाली बा ...
अहेरी, सिरोंचा व मुलचेरा तालुक्यात गुळाची दारू मोठ्या प्रमाणात काढल्या जाते. अनेक अनेक जण यासाठी गुळाची अनधिकृतपणे साठवणूक करून दारू गाळणाऱ्यांना त्याची विक्री करतात. अशाच प्रकारे आलापल्ली येथील नामदेव पैका रेड्डी याने गुळाची साठवणूक करून ठेवल्याची म ...
कोरोनाच्या संकटातच तालुक्यातील शेतकरी वर्ग शेत मशागतीसाठी बांधावर दखल झाला असून, पेरणीपूर्वी शेत मशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येते आहे. ...
सिरोंचा पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. उंदीरवाडे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नसल्याची भूमिका घेतली. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र वांगेपल्ली पुलावरून तेलंगणातील नागरिक तसेच तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर कोणतीही परवानगी न घेता गडचिरोली जिल्ह्यात ...
पूरपरिस्थितीमुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटतो. त्यामुळे सदर नदीवर नव्याने पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आष्टीवासीयांकडून सातत्याने होत होती. आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवरील पूल हा ब्रिटिश सरकारच्या ...
राज्यात या अभियानांतर्गत २०२० ते २०२४ या पाच वर्षात प्रत्येक वर्षी १० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. त्यातील ५ कोटी वृक्ष लागवड वन विभागामार्फत तर ५ कोटी वृक्ष लागवड इतर विभागांमार्फत केली जाणार आहे. हरीत महाराष्ट्राचे स्वप् ...
आरमोरी शहरानजीकच्या शिवणी, वघाळा घाट, डोम घाट, डोंगरगावनजीकची नदी, जोगीसाखरा नजीकच्या नदीमधून लाखो रुपयांच्या रेतीची दररोज तस्करी केली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर चोरीची रेती तीन हजार रुपयांपासून पाच हजार ...