लॉट एंट्री न झाल्याचे कारण दाखवून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने शेतकऱ्यांना मका परत नेण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. परंतु शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून खरेदी केंद्रावर विक्री केलेला मका परत घेणार ...
सिंघनपेठ गावात १५० च्या वर घरे असून गावाची लोकसंख्या ७०० च्या जवळपास आहे. गावात काही विहिरी आहेत. तर ६ हातपंप आहेत. यापैकी होमराज करमे, शंकर येल्लुरकर, रवी कोडापे यांच्या घराजवळील तसेच जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावरील चार हातपंप बंद आहेत. त्यामुळे स ...
Gadchiroli News, Ducks देसाईगंज तालुक्यातील विसोरा (सीताबर्डी) येथील बदल पैदास केंद्राला आता सुगीचे दिवस येत आहेत. येथील बदकांना राज्यातील अनेक जिल्ह्यांसह छत्तीसगडमधूनही मागणी होत आहे. ...
तत्कालीन ग्रामसेवक डी.एच.वंजारी यांनी या विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या कामापोटी ग्रामपंचायत प्रशासनाला पहिल्या हप्त्याचा ११ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. दरम्यान ग्रामसेवक वंजारी यांच्यावर विहिर बांधकामात गैरव्यवहार केल्याचा ठपका ...
आतापर्यंत, म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत या जिल्ह्यात २८१८ जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यापैकी १९५९ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मातही केली. मात्र २१ जणांना प्राणाला मुकावे लागले, तर ८३८ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या २१ पैकी २० जणांचा म ...
२८ सप्टेंबरपासून अहेरीत बंद पाळला जात आहे. मंगळवारी सलग दुसºयाही दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ४ आॅक्टोबरपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच दुकानदारांनी बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे अहेरीत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सोम ...
मंगळवारी जिल्हाभरात तब्बल १४९ नवीन रुग्णांची भर पडली. त्यातील ६७ जण गडचिरोली शहरातील आहेत. दरम्यान क्रियाशिल कोरोनाबाधितांपैकी मंगळवारी जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यातील ४४ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्ह्यातील क्रियाशिल रुग्णांची संख्या ७५८ झाली आह ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी चामोर्शी, कुरखेडा व एटापल्ली येथे नागपूर कराराची होळी करीत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी मागणी केली. ...
अहेरी तालुक्याच्या कमलापूर परिसरातील जंगलात सेवा देण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या भागात पक्के रस्ते नाही. अनेक ठिकाणी नदी, नाले पडतात. पुलांचा अभाव असल्याने पाण्यातूनच पावसाळ्यात वाट काढत कर्तव्यावर पोहोचावे लागते. ...