चार वर्षांपूर्वी आलापल्ली ते सिरोंचा मार्गाची नव्याने बांधणी झाली. पण गेल्या दोन वर्षात झालेला अतिपाऊस आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे या राष्ट्रीय महामार्गाची स्थिती खूपच गंभीर झाली आहे. आजारी नागरिक आणि गरोदर माता यांच्यासाठी या मार्गावरील प्रवास जीवघ ...
काेरची तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे धान व इतर पिकांचे अनेकदा नुकसान केले. राेगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना दाेन ते तीनदा कीटकनाशकाची फवारणी करावी लागली. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड बस ...
जिल्हाभरात बारमाही राेजगाराचे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे बऱ्याच युवकांना नाईलाज म्हणून शेतीची कामे करावी लागतात. शेतीच्या माध्यमातूनसुद्धा बारमाही राेजगार उपलब्ध हाेत नाही. परिणामी या युवकांना बेराेजगारीचा सामना करावा लागते. ही बाब लक्षात घेऊन सिराें ...
२३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. काेराेनाचे संकट कायम असतानाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी शासनाने वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थी काेराेनाबाधित हाेण ...
दिवाळी हा भारतातील सर्वात माेठा सण आहे. हा सण कुटुंबासाेबतच साजरा करण्याची अनेकांची इच्छा राहते. याला आराेग्य कर्मचारीही सुद्धा अपवाद नाहीत. मात्र यावर्षी काेराेनाचे संकट कायम असल्याने कर्तव्यावर असलेल्या आराेग्य कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण कुटुंबासाेब ...
पहिला शैक्षणिक सत्र संपला आहे. तरीही अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा सुरू करताना ...
दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेत उसळलेली गर्दी बघून दिवाळीनंतर काेराेना रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज आराेग्य विभागाने व्यक्त केला हाेता. हा अंदाज खरा ठरत दिवाळी संपताच आता काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या सण ...
राज्यात सत्तारूढ होताना एकत्रित आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्रितपणे लढाव्यात यासाठी जिल्हास्तरावर या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे सूर जुळवण्याचे प्रयत्न काही दिवसांपासून ...