काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या शैक्षणिक सत्रात सर्वच शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद हाेती. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचे निर्देश शासनामार्फत दिले हाेते. मात्र अनेक पालकांकडे स्मार्ट फाेन नाही. कनेक्टीव्हीटीचा अभाव आहे. तसेच ऑनलाईन शिकण्या ...
काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन विहिरीत आहेत. या शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी माेटारपम्प बसविले आहेत. धानपिकाला पाणी देण्याबराेबरच काही शेतकरी भाजीपाला व रबी हंगामातील काही पिकांची लागवड करतात. शेतकऱ्यांना तीन महिन्याला वीज ब ...
ज्या शेतकऱ्याची नाेंदणी अगाेदर हाेते, त्याला धान खरेदीच्या वेळी अगाेदर बाेेलविले जाते. त्यामुळे नाेंदणीला अतिशय महत्त्व असल्याने आपली नाेंदणी पहिले हाेऊन टाेकन क्रमांक मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली हाेती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय स ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : हिवाळ्यात थंडीमुळे काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता हाेती. शिवाय अनलाॅक झाल्यापासून नागरिकही काही ... ...
सध्या जिल्हाभरात ५१० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पण त्यातील ३०१ रुग्णच विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित २०९ जण गृह विलगीकरणात असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोनाची लक्षणेविरहित रुग्णांना स्वत:च्या घरीच राहून उपचार घे ...
भाजप, काॅंग्रेस व इतर पक्षांनी तहसील कार्यालयापासून काही अंतरावर बुथ उभारले हाेते. या ठिकाणी मतदाराचा अनुक्रमांक, मतदान केंद्र क्रमांक शाेधून दिला जात हाेता. त्याचबराेबर आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची विनंतीसुद्धा केली जात हाेती. मतदान केंद्र परिस ...
सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता नदी आहे. याशिवाय लहान नद्या आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये बोअर मारून तसेच विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था केली आहे. या माध्यमातून शेतकरी उन्हाळी धानपीक, मका, मिरच ...
Gadchiroli News मावा इदु मंदाना जागा माडिया भाषेतील हे वाक्य आहे माली घासी उसेंडी यांचे. मराठीमधून याचा सरळ सरळ अर्थ पोलीस स्टेशन लाहेरी हे आमच्यासाठी हक्काचे आश्रयस्थान आहे. ...
जुनी पेंशन याेजना लागू करून शासकीय कर्मचाऱ्यांचे इतर सेवाविषयक प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना शाखा अहेरीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे बहुजन कल्याण आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार य ...
चंद्रपूरचा गाेंड राजा बाबाजी बल्हाळशहा यांनी वैरागडातील हिऱ्यांच्या खाणीच्या संरक्षणार्थ हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर माेगलांनी अनेक स्वाऱ्या केल्या. सेनापती युसूफ खान याने शेवटची स्वारी करून किल्ला लुटण्याचा प्रयत्न केला. या लढाईत त्याचे सर्व सैन ...