महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने गावपरिसरात सन २०११-१२ ते २०१३-१४ या तीन वर्षात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची विशेष तपासणी हरित सेनेच्या शिक्षक ...
वेळेवर न होणाऱ्या करवसुलीमुळे बहुतांश ग्रामपंचायती उधारवाडीवरच प्रशासनाचा गाडा हाकत असून पथदिव्यांचे वीज बिलही भरण्यासाठी पैसे राहत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ७ कोटी १९ लाख ...
नागरिकांना साक्षर करण्यासाठी शासनाकडून व स्वयंसेवी संस्थाकडून विविध उपक्रम आजपर्यंत राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के महिला निरक्षर असल्याचे प्रशासनाकडे असलेल्या ...
पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ महिलांना स्वयंसहाय्यता गटामार्फत दिला जाईल. त्याबरोबरच जीवनोन्नती अभियानाच्या भविष्यकालीन योजनांच्या माध्यमातून महिलांच्या ...
गडचिरोली जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे. तसेच दक्षिण व उत्तर गडचिरोली भागाच्या काही तालुक्यातील दुर्गम भागात नागरिकांमध्ये शासकीय कामासाठी लाच घेण्याच्या प्रकरणात तक्रारींचे ...
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून आसरअल्लीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ वरील अंकिसानजीकच्या येर्रावागू नाल्यावरील पूल गेल्या दोन वर्षांपासून तुटलेला आहे. परिणामी अतिवृष्टीमुळे ...
आरमोरी मार्गावरील नगरपरीषद शाळेची जीर्ण झालेली इमारत अखेर पाडण्यात आली़ पावसामुळे लगतच्या व्यापाऱ्यांना या इमारतीमुळे धोका निर्माण झाला होता़ इमारत पाडण्यासाठी ...
१ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे एकूण ६९६ घरांची पडझड झाली आहे. तसेच ३९ गोठ्यांची पडझड झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे वीज पडून ५ जण तर ...
देसाईगंज व कोरची येथे सद्भावना पंधरवडादरम्यान युवकांसाठी रोजगार विषयक मार्गदर्शन, कार्यशाळा, निबंध स्पर्धा व विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. पंधरवडादरम्यान ...
स्त्री ही पुरूषाच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत कमी नाही. हे आजपर्यंत महिलांनी प्राप्त केलेल्या कामगिरीवरून दिसून आले आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले नाव चमकविले आहे. यासाठी मुलींना शिक्षण ...