आदिवासींचे आरक्षण कायम ठेऊन गैरआदिवासींना त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावे, पेसा कायदा कायम ठेवावा, यासह इतर मागण्यांना घेऊन आदिवासी कृती समिती धानोराच्यावतीने ...
रूग्णांना दाखल करून उपचार करावयाच्या वार्डात रूग्णालयाच्या प्रशासनाने बॅटऱ्या ठेवल्या आहेत. तर जागेअभावी येथील रूग्णांना वऱ्हांड्यात दाखल राहून उपचार घ्यावा लागत आहे. ...
मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी संबंधीत नागरिकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच १८००२२१९५० या टोल ...
अनेकदा संपर्क करूनही शासकीय कार्यालयातून काम होत नाही. या कामासाठी लाचेची मागणी केली जाते. अशा परिस्थितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येण्याऐवजी पैसे देऊन काम करून ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने गावपरिसरात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची विशेष तपासणी तुळशी येथील शिवाजी विद्यालयाच्या हरित संरक्षण ...
केंद्र व राज्य सरकार कामगार विरोधी कायदे तयार करीत आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील कामगारांवर अन्याय होत आहे, अशी टिका आयटकचे पदाधिकारी देवराव चवळे यांनी केली. ...
जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला फटका बसला. गडचिरोली व अहेरी आगाराच्या अनेक बसफेऱ्या बंद राहिल्यामुळे जवळपास १३ लाख ५० हजार ...
यापूर्वी झालेल्या थातुरमातूर पूल बांधकामाची चौकशी करण्यात यावी, तसेच या नाल्यावर पक्क्या स्वरूपाच्या पुलाचे बांधकाम करण्यात यावे, नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ सर्व्हेक्षण करून नुकसानग्रस्त ...
माणूस कर्तृत्वाने मोठा होतो. मग ते कर्तृत्व छोटे असो की, मोठे. कर्तृत्वासमोर इतर बाबींना नगन्य स्थान आहे. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या हिरव्यागार वृक्षांची राखण करतांना स्वत: बलिदान देणाऱ्या ...
वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विविध गैरराजकीय संघटनांनी लढा उभारला आहे. यापुढे जाऊन जनमंच या संघटनेच्यावतीने २० व २१ सप्टेंबरला सिंदखेड राजा ते दीक्षाभूमी अशी ‘विदर्भमुक्ती यात्रा’ ...