जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील जंगल परिसरातून गारगोट्या गोळा करून तस्करी केली जात असल्याची माहिती आहे. सदर गारगोट्या जयपूर, औरंगाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये नेल्या जात आहे. ...
१९९५ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ४० उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रंगत आली होती. त्यानंतर १९९९ मध्ये पार ...
देसाईगंज तालुक्यातील विसोरा ते शंकरपूर दरम्यान दोन किमी अंतर असलेल्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी अनेकदा गावकऱ्यांनी ...
जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर कुरखेडा तालुक्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद हे दुसऱ्यांदा मिळाले आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या कुरखेडा तालुक्याला यावेळी जीवन ...
तालुक्यातील जामगिरी येथील एका कुटुंबातील व्यक्ती आपल्या नातेवाईकांसह मार्र्कंडादेव येथील नदीपात्रात अस्थीविसर्जन करुन परतत असताना चामोर्शी- भेंडाळा मार्गावरील प्लायवूड फॅक्टरीजवळील ...
मोबाईल क्रांतीचा आर्थिक फायदा उचलण्यासाठी विविध कंपन्यांनी शहरात १४ मोबाईल टॉवर उभारले आहेत. यातील सुमारे सात मोबाईल टॉवर अवैध इमारतींवर उभारण्यात आले असल्याने सदर ...
गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे परशुराम कुत्तरमारे तर उपाध्यक्ष पदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य ...
चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. येथे तंमुस अध्यक्ष पुंडलिक भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित तंटामुक्त गाव समितीची सभा गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर गाजली. ...
स्थानिक फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्य या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागासह शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी व व्यसनमुक्तीबाबत ...
देशातील सर्व जनतेला भारतीय संविधानाने मतदानाचा मूलभूत हक्क बहाल केला आहे. हा हक्क सर्वांनी बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी ...