सामान्य नागरिकांप्रमाणेच गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनासुध्दा भारतीय लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व कळले आहे. त्यामुळेच बुलेट ऐवजी बॅलेटचा वापर करून गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षलवादी ...
विधानसभेच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता उल्लंघनाचे ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय निवडणुकीसंबंधी इतर ९ गुन्हेही दाखल झाल्याची माहिती ...
परिसरातील पशुधनाची काळजी घेता यावी यासाठी रांगी येथे श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात आला. मात्र या दवाखान्यातील अनेक पदे रिक्त असल्याने शिपाईच कारभार सांभाळत असल्याचे दिसून येते. ...
अहेरी विधानसभा मतदार संघात आज काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अपक्षांनी शक्तीप्रदर्शन करीत पदयात्रा काढल्या. काँग्रेसचे उमेदवार मुक्तेश्वर गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ...
गडचिरोली जिल्ह्यातील गैरआदिवासी समाजावर सतत अन्याय करण्यात आला. ओबीसींसह एनटी, व्हीजे समाजाचे आरक्षण कमी करण्यात आले. त्यामुळे या समाजाच्या विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी मतदार संघातील एकूण ४६ मतदान केंद्र बदलाचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाली ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी आज सोमवारी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला. गोंडवाना विद्यापीठाचे माजी प्रभारी ...
गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळ सोमवारी दुपारी थंड झाली. १५ आॅक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ...
अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे बंधु जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांच्यासह अनेक ...
गडचिरोली हा देशातील सर्वात श्रीमंत जिल्हा आहे. मात्र या जिल्ह्यातील लोक आजवरच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणांमुळे गरीब राहिले आहे. लोकांची ही गरीबी नष्ट करून ...