शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात ई-पंचायत सुरू केली आहे. मात्र बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचाना ई-पंचायत, ...
गतवर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस व आॅक्टोबर महिनाच्या सुरूवातीला जोरदार पाऊस झाल्याने ऐन कापणीला आलेल्या शेतकऱ्यांच्या धानपीकाचा बहर अतिपावसामुळे नष्ट झाला होता. ...
१ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे एकूण ६९६ घरांची पडझड झाली होती. तसेच ३९ गोठ्यांची पडझड झाली होती. तर अतिवृष्टीमुळे वीज पडून ...
गेल्या १५ वर्षात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने केलेल्या विकास कामांचे श्रेय निवडणुकीच्या तोंडावर घेण्यासाठी काँग्र्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरसावले आहेत. ...
मोदी लाटेवर स्वार झालेल्या भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासह सबंध देशात अभूतपूर्व यश मिळविले. लोकसभा मतदार संघात सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपने ...
विविध व्यवसाय करणाऱ्या स्वयंसहायता बचत गटांनी आता आपले लक्ष स्वस्त धान्य दुकानांकडे वळविले असून जिल्हाभरात सुमारे २०७ स्वस्त धान्य दुकानांची मालकी बचत गटांकडे असून ही दुकाने ...
छत्तीसगड राज्यामधून कुरखेडा फाटा ते वैरागड मार्गे गडचिरोलीवरून आंध्रप्रदेशाकडे दगडी कोळशाची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक वैरागड-कढोली दरम्यान ...
येथून जवळच असलेल्या अंतरंजी आणि पाथरगोटा गावातील मौल्यवान साग, बिजा झाडांची अवैध वृक्षतोड करण्यात आली. तोड केल्यानंतर २० ते २५ घनमीटरचे लाकडे गोळा करून ठेवण्यात आले आहे. ...
गतवर्षी १५ डिसेंबर २०१३ रोजी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्याचा कालावधीने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. ...
वार्षिक कृती आराखड्यासाठी निवडलेल्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये किमान शौचालय नसलेली १०० कुटुंब नसतील, अशा जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचायतीची निवड राष्ट्रीय स्वच्छता अभियानासाठी ...