तालुक्यतील आलापल्ली येथील एकलव्य लोकसेवा संस्था व अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधक समितीच्या सदस्यांनी सोमवारी आलापल्ली येथे स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान गावातून ...
नवरात्र दरम्यान शहरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या शेकडो दुर्गा व शारदांचे चंद्रपूर मार्गावर असलेल्या तलावात विसर्जन करण्यात आले. यामुळे तलावात प्रचंड घाण पसरली असून यामुळे ...
यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपासून जिल्ह्यात पावसाने कायमची दांडी मारली होती. पावसाअभावी जिल्ह्यातील हलक्याप्रतीचे शेवटच्या घटका मोजत होते. ...
चालू रब्बी हंगामादरम्यान जिल्ह्यात सुमारे ५० हजार २८५ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून त्यासाठी आवश्यक असलेले संकरीत बियाणे व खतही ...
विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास सोपे व्हावे या हेतूने गेल्या तीन वर्षांपासून शासनाने समाजकल्याण व आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. ...
वृद्ध नागरिक व निराधारांना स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यास मदत व्हावी यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. एप्रिलपर्यंत ...
अप्पर आयुक्त कार्यालयाने नागपूर येथील इंग्रजी माध्यमांची दुसरी शाळा सुचविल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या नामांकित शाळेतील प्रवेशाचा गुंता तब्बल चार महिन्यानंतर सुटला आहे. ५० विद्यार्थ्यांचे ...
शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात ई-पंचायत सुरू केली आहे. मात्र बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचाना ई-पंचायत, ...