आश्रमशाळेतील प्रशासनात सुधारणा होऊन गुणवत्ता वाढावी या हेतूने राज्याच्या आदिवासी विकास विभागाने राज्यभरातील सर्व शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहे व खासगी अनुदानित ...
नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी, या हेतुने शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत अडीच वर्षांपूर्वी गडचिरोली येथे ...
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसर जंगलव्याप्त परिसर म्हणून परिचित आहे. या जंगलव्याप्त परिसरात जवळपास ६० गावांचा समावेश आहे. परंतु या गावांमध्ये वीज, पाणी, शिक्षण, ...
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पराभवाची मरगळ झटकून पुन्हा कामाला लागले आहेत. आपसातील मतभेद विसरून आता नव्याने ...
देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथे पावसाळी हंगामातील धानपीकावर तुडतुड्याने आक्रमण केले असून एकाच गावातील १७० एकर शेतातील धानपीकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. ...
विदर्भाची काशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे वनविभागाच्यावतीने पर्यटकांसाठी वनोद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. या कामाला सुरूवात झाली ...
जिल्ह्यातील रेतीघाटांचे १२२ प्रस्ताव सन २०१४-१५ या वर्षासाठी जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाले आहेत. या सर्व प्रस्तावांवर जिल्हा खनिकर्म अधिकारी व वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण ...
भाजप सरकार सत्तारूढ झाल्यानंतर गडचिरोली या मागास जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा शहराच्या पानटपरीपासून ते गावाच्या चावडीपर्यंत रंगू लागली आहे. २००९ मध्ये ...
जिल्हाभर काकड आरती मोठ्या भक्तिभावाने सकाळच्या सुमारास प्रत्येक गावात केली जात आहे. आरमोरी येथे राम मंदिर व अहेरी येथे विठ्ठल रूख्माई मंदिरात सदर परंपरा कायम आहे. ...