जिल्ह्यात १२ पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मिळून ग्रामसेवकांची एकूण ४३७ पदे मंजूर आहेत. यापैकी ४१९ पदे भरण्यात आली असून सद्यस्थितीत ग्रामसेवकांची १८ पदे रिक्त ...
जि. प. च्या शिक्षण विभागामार्फत गेल्या पाच-सहा महिन्यांपासून अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक संस्थाचालक अतिरिक्त शिक्षक ...
आदिवासी व नक्षलग्रस्त भागातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीचा लाभ सहाव्या वेतन आयोगानुसार देण्याचा कोणताही निर्णय झाला नसतांना हजारो कर्मचाऱ्यांना ...
गडचिरोली विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डॉ. देवराव होळी हे ७० हजार १८५ मते ...
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत त्यांचा २५ हजार १९७ मतांनी पराभव ...
आरमोरी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचा १२ हजार ७३३ मतांनी विजय झाला असला तरी काँग्रेस पक्षाचे २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मताधिक्य ६ हजार ५०४ मतांनी वाढले. ...
२००९ मध्ये आरमोरी व गडचिरोली हे दोन विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या हाती आले. त्यानंतर काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकतही सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून ...
काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली होती. भाजपच्या या अभियानाला गडचिरोली जिल्ह्याने शतप्रतीशत पाठिंबा दिला आहे. २००९ मध्ये काँग्रेसचा गड असलेला ...
परिसरात असलेल्या विद्युतच्या समस्येवर कायमचा तोडगा म्हणून एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात सौर विद्युतची यंत्रणा उभारण्यात येत असून एका महिन्यात ग्रामीण रूग्णालयाचा परिसर सौर ...
देसाईगंज तालुक्यातील विसोरा ते शंकरपूरदरम्यान दोन किमी अंतर असलेल्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी अनेकदा गावकऱ्यांनी ...