जिल्ह्यातील काही गावांच्या ग्रामसभांना बांबू विक्रीसह वनउपज विक्री व वाहतुकीचे अधिकार देण्यात आले आहे. मात्र आता एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम व अतिदुर्गम गावांनीही ग्रामसभांच्या माध्यमातून ...
रोजगारासाठी दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गडचिरोली शिक्षण विभागाच्यावतीने यावर्षी जिल्ह्यात १४ हंगामी वसतिगृह स्थापन ...
आरमोरी विधानसभा क्षेत्रात अनेक समस्या आजही कायम आहेत. यामध्ये सिंचन, रस्ते, वनहक्क जमिनीचे पट्टे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओबीसींवर होत असलेला अन्याय तसेच ...
अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५० टक्क्यापेक्षा अधिक असूनही त्या १३ गावांचा समावेश आदिवासी उपयोजनात करण्यात आलेला नाही. अशी माहिती पुढे आली आहे. या गावांना न्याय देण्यात यावा, ...
पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या सुभाषग्राम येथील अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम मागील पाच वर्षांपासून रखडले असल्याने गावातील चिमुकल्यांना इमारतीअभावी अंगणातच उन्ह, वारा, पावसात ...