जिल्ह्यात आकार व लोकसंख्येच्या दृष्टीने चामोर्शी सर्वात मोठा तालुका आहे. परंतु तालुक्याला विकासाची दूरदृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधी अद्यापही मिळाला नाही. जिल्हा निर्मितीनंतर गेल्या ३३ वर्षात ...
मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे धानपिकाला अनेक रोगांचां प्रादुर्भाव होत आहे. कृषी विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना औषध फवारणीबाबत ...
सन २०१४- १५ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या रस्ते, गटारे व अन्य मूलभूत सुविधांच्या १ कोटी ३७ लाख रूपयांच्या कामांना १९ आॅक्टोबर रोजी राज्याच्या ग्रामविकास ...
राज्यातील खासगी व इतर शाळांमध्ये शिजविल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारासाठी जागेची अडचण होती. यामुळे अनेक शाळा अडगळीच्या ठिकाणी आहार शिजविला जात होता. अन्नातून विषबाधेचे ...
मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याबरोबरच पावसाची रिपरिपही काही भागात सुरू आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणाच्या हलक्या तूर पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी हलक्या धानपिकाची पेरणी शेतात केली आहे. परंतु मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील हलके धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहेत. ...
झाडीपट्टीच्या रंगभूमीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे वडसा (देसाईगंज) होय. याच ठिकाणावरून नाट्य प्रयोगाची तारीख निश्चित केली जाते. नाटकाचा दिग्दर्शक म्हणजे सर्वेसर्वा. स्त्री-पुरूष कलावंतांच्या ...