४९८ (अ) कलमान्वये नोंदविलेल्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यातील ९८ टक्के प्रकरणांत कायद्याचा दुरूपयोग होत असल्याचे आढळल्याने, सर्वाेच्च न्यायालयाने याला ‘कायदेशीर दहशतवाद’ ...
निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र विदर्भ देण्याचे आश्वासन विदर्भातील जनतेला दिले. भाजपाचे आता केंद्र व राज्यात शासन आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन भाजपाने ...
गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षेला ३ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. गोंडवाना विद्यापीठांतर्गत कला, विज्ञान, वाणिज्य शाखेसह अभियांत्रिकी, ...
महाराष्ट्रात सर्वात मागास व विकासातही सर्वात मागे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला आता स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. राज्यातील भाजपच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली ...
तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर असलेल्या वालसरा येथील एका शेतात धान कापणीचे काम करीत असतांना वीज पडून तीन महिला जखमी झाल्या. सदर घटना दुपारच्या सुमारास घडली. ...
उशीरा झालेली रोवणी, अपुरा पाऊस व धानपिकावर विविध रोगांचा झालेला प्रादुर्भाव यामुळे यावर्षी धानाच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत हेक्टरी तीन क्विंटलची घट होईल, ...
जिल्ह्यात स्वच्छता अभियान जोरात राबविले जात आहे. अनेक गावांमध्ये तालुकास्तरावरील स्वच्छता अभियानाची सुरूवात केली जात असल्याने सध्य:स्थितीत गावागावात स्वच्छता अभियान ...
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन कार्यक्रमांतर्गत गडचिरोली व औरंगाबाद जिल्ह्याची निवड करून तंबाखू मुक्ती कार्यक्रम राबविला जात आहे. शैक्षणिक सत्रात तंबाखू मुक्तीची प्रभावी ...
अवैध गौण खनिज उत्खननाबाबत राज्य सरकार विविध निर्णय घेऊन प्रतिबंध घालण्याचे काम करीत असताना देसाईगंज शहरात मात्र बोगस रॉयल्टीचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. ...
तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असलेल्या नवरगावच्या झुडुपी जंगल शिवारात बिबट्या जखमी अवस्थेत आढळल्याची घटना आज बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ...