गडचिरोली जिल्ह्यात केवळ सरकारी आरोग्य सेवेच्या भरवशावरच नागरिकांचे जीवनमान अवलंबून आहे. ४५ आरोग्य केंद्रात ९० डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्या तरी नक्षलग्रस्त ...
रोजगारासाठी तीन पिढ्यांपूर्वीच आंध्रप्रदेशातून विदर्भात स्थलांतरीत झालेल्या वीर समाजाला शासनाने जात प्रमाणपत्र देण्याचे नाकारले आहे. त्याचबरोबर या समाजातील बहुतांश नागरिक भीक मागून ...
जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजरपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देसाईगंज उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात धान्य विक्रीसाठी आणल्या जाते. मात्र या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव ...
केंद्र शासनाने यावर्षीपासून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) ची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू केली आहे. यामुळे जिल्हाभरात स्वच्छता मोहीम जोमात सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, ...
स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात तालुक्यातील पेंचकलापेठा येथील काही महिला रूग्ण कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेकरिता देवलमरी येथील परिचारिकेच्या माध्यमातून तीन दिवसापूर्वी भरती झाल्या. ...
१ जून ते ९ सप्टेंबर २०१४ दरम्यान पावसाळ्यात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन यंदा ...
जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, कृषी पंपधारक, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत, सार्वजनिक सेवा व तात्पुरती स्वरूपाची जोडणी (कनेक्शन) घेणाऱ्या एकूण १ लाख १३ हजार ३९४ ग्राहकांवर ...
नक्षल चळवळीतील १५ वर्षांत अनेक हिंसक कारवाया करून नक्षल्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या दलम कमांडर गोपीला वरिष्ठ नक्षल्यांकडून वेळोवेळी त्रास दिला जात होता. त्याच्यावर संशय व्यक्त केला ...
मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्साराचा प्रभाव दिसून येतो. इतकेच नाही ...
तसे पाहिले तर मेंदूचे महत्त्व शरीरात सर्वात जास्त आहे. जन्मापासून ते आयुष्याच्या अंतापर्यंत मेंदूचे काम निरंतर सुरू राहते व जगण्याला खरी दिशा त्याच्यामुळेच मिळते. जगातील सर्व ...