देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथे पावसाळी हंगामातील धानपीकावर तुडतुड्याने आक्रमण केले असून एकाच गावातील १७० एकर शेतातील धानपीकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. ...
विदर्भाची काशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे वनविभागाच्यावतीने पर्यटकांसाठी वनोद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. या कामाला सुरूवात झाली ...
जिल्ह्यातील रेतीघाटांचे १२२ प्रस्ताव सन २०१४-१५ या वर्षासाठी जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाले आहेत. या सर्व प्रस्तावांवर जिल्हा खनिकर्म अधिकारी व वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण ...
भाजप सरकार सत्तारूढ झाल्यानंतर गडचिरोली या मागास जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा शहराच्या पानटपरीपासून ते गावाच्या चावडीपर्यंत रंगू लागली आहे. २००९ मध्ये ...
जिल्हाभर काकड आरती मोठ्या भक्तिभावाने सकाळच्या सुमारास प्रत्येक गावात केली जात आहे. आरमोरी येथे राम मंदिर व अहेरी येथे विठ्ठल रूख्माई मंदिरात सदर परंपरा कायम आहे. ...
महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. सर्वच शाळा व महाविद्यालयांनी हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविले. मात्र स्वच्छता अभियान पाठ सोडण्याची चिन्हे दिसत ...
मागील चार महिन्यांपासून अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. त्याबरोबरच अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढही झाली नाही. त्यामुळे २१ नोव्हेंबरला अंगणवाडी ...
रेल्वे स्थानकावर रॅकपार्इंटवरील माल उचल करण्यासाठी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे़ भरधाववेग व कर्णकर्कश आवाजाच्या हार्न मुळे नागरीक त्रस्त झाले आहेत़ ...
लाचलुचपत प्रकरणात तक्रार करून आवश्यक सर्व सहकार्य केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्यावतीने आज १ नोव्हेंबर रोजी शनिवारला कार्यालयात ...