मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी व कार्यक्षम जिल्हाधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ...
तालुक्यातील पारडी येथील प्रगतीशील शेतकरी चंद्रशेखर रामदास मुरतेली यांनी श्री पद्धतीने धानपिकाची लागवड केली. त्यामुळे धानपिकाच्या उत्पादनात जवळपास २० ते ३० टक्के वाढ होईल, ...
कढोली व वैरागड येथील शिवकालीन बंधाऱ्याचे बांधकाम अपूर्ण राहीले आहे. नवीन सरकारने सदर बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. ...
कचरा जमा करण्यासाठी शहराच्या विविध भागात नगर परिषदेने ३५ कचरा कंटेनर ठेवल्या आहेत. कंटेनरमध्ये कचरा जमा झाल्यानंतर काही बेजबाबदार नागरिक कंटेनरला आग लावत ...
चामोर्शी शहरात मोठी बाजारपेठ आहे. तसेच आष्टी हे गाव चंद्रपूर-अहेरी मार्गावर आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही ठिकाणच्या नव्या बसस्थानकाचा प्रश्न जागेअभावी रखडलेला होता. ...
आश्रमशाळेतील प्रशासनात सुधारणा होऊन गुणवत्ता वाढावी या हेतूने राज्याच्या आदिवासी विकास विभागाने राज्यभरातील सर्व शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहे व खासगी अनुदानित ...
नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी, या हेतुने शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत अडीच वर्षांपूर्वी गडचिरोली येथे ...
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसर जंगलव्याप्त परिसर म्हणून परिचित आहे. या जंगलव्याप्त परिसरात जवळपास ६० गावांचा समावेश आहे. परंतु या गावांमध्ये वीज, पाणी, शिक्षण, ...
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पराभवाची मरगळ झटकून पुन्हा कामाला लागले आहेत. आपसातील मतभेद विसरून आता नव्याने ...