आरमोरी-मानापूर-अंगारा मार्गावर वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीच्या पुलावर २५ वर्षापूर्वी पूल बांधण्यात आले. मात्र या पुलाची उंची कमी असल्याने हा पूल वैरागड आणि परिसरातील ...
तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जनावरे कसायाच्या दावणीला बांधली जात असल्याने कोरची तालुक्यातील पशुधन झपाट्याने घटत आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे. ...
शहरातील मुख्य मार्गावर असलेले विद्युत खांब हटवून भूमिगत विद्युत लाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली असून त्यासाठी नगर परिषदेने सुमारे सव्वा कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. ...
स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात डायलिसिस युनिट स्थापन करण्यात आले असून या युनिटमधून १० महिन्यात सुमारे ७०० किडणीग्रस्त रूग्णांना जीवदान मिळाले आहे. ...
गडचिरोली या अतिमागास जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाची एक विशेष बैठकच गडचिरोली जिल्ह्यात घेतली जावी, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना राज्याचे अर्थ व वनमंत्री ...
आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान जिल्ह्यातील ७ हजार ३७७ विद्यार्थ्यांना अपंगत्व असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील ४०४ विद्यार्थ्यांवर यावर्षी शिक्षण ...