रेती घाटाची मुदत संपूनही नद्यांमधून मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने रेतीचा उपसा केला जात आहे. मात्र याकडे खनिकर्म व महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी शासनाला कोट्यवधी रूपयांचा चुना लागत आहे. ...
कृषी विभागाच्या विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याबाबत एचडीपीई पाईप, ताडपत्री, धान्यकोठी, विद्युत पंपसंच व विद्युत जोडणीची योजना २०११-१२ पासून ...
जिल्हा वनाने नटलेला असून जिल्ह्यात ७८ टक्के जंगल आहे़ १९८० च्या वन कायद्यामुळे जिल्ह्यात एकही सिंचन प्रकल्प निर्माण होऊ शकला नाही़ त्यामुळे पाच मोठ्या प्रकल्पांसह १६ मध्यम लघू प् ...
जिल्ह्यात मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून धानोरा व एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळून आले. याबाबतची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे आरोग्य संचालक ...
आरमोरी पंचायत समिती अंतर्गत आरमोरी व डोंगरगाव केंद्रातील शिक्षकांचे जि. प. केंद्र प्राथमिक शाळा आरमोरी येथे एक दिवसीय व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ...
पोलीस व नागरिक यांच्यात समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने जनजागरण मेळाव्याचे आयोजन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात येते. जिल्ह्याच्या दुर्गम भागामध्ये जनजागरण मेळाव्यांना प्रारंभ झाला आहे. ...
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कर्मचारी कॉलनीतील निवासस्थानांचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्याचबरोबर तीन कंत्राटदारांमध्ये ताळमेळ नसल्याने येथील कर्मचाऱ्यांच्या घरातील ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठांतर्गत २४ नोव्हेंबर २०१४ पासून बीए भाग १, बीएस्सी भाग १ तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या पहिले, तिसरे, पाचवे सेमिस्टर २०१४ ची हिवाळी परीक्षा होणार आहे. ...
जिल्ह्यात एकूण १ हजार ६४५ माजी मालगुजारी तलाव आहेत. यापैकी काही तिमाही, सहामाही व बारमाही पाणी असणारे तलाव आहेत. १ हजार ६४५ तलावांच्या माध्यमातून बारमाही सिंचनाची सुविधा ...
राज्य शासनाने वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी अंदाजपत्रकात निधी मंजूर केल्यास जानेवारी २०१५ पासून या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात होईल व पुढील तीन वर्षात या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण केले जाईल, ...