यंदाच्या खरीप हंगामातील धानपिकाचे उत्पादन प्रति हेक्टरी किती होणार आहे, याचा अंदाज व आढावा घेण्याचे काम महसूल विभागाच्यावतीने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून चामोर्शी तालुक्यातील ...
राज्य निवडणूक आयोगाने २७ आॅक्टोबर २०१४ रोजी राज्यभरासह गडचिरोली जिल्ह्यातील डिसेंबर २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ...
अहेरी पंचायत समिती, आदिवासी उपयोजना अंतर्गत ५१ लाभार्थ्यांना लोखंडी बंडीचे वितरण करण्यात आले. १०० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना बैलबंडीचा लाभ देण्यात आला. ...
चोप येथील पाटलीण तलावाचा तुडूंब पूर्णपणे बंद केल्यामुळे तुडूंबातून निघणारे पाणी कोरेगाव येथील मनोहर म्हस्के या शेतकऱ्याच्या शेतात शिरले तर हरी पर्वते यांच्या धानाच्या पुंजण्यात गेल्याने ...
४९८ (अ) कलमान्वये नोंदविलेल्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यातील ९८ टक्के प्रकरणांत कायद्याचा दुरूपयोग होत असल्याचे आढळल्याने, सर्वाेच्च न्यायालयाने याला ‘कायदेशीर दहशतवाद’ ...
निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र विदर्भ देण्याचे आश्वासन विदर्भातील जनतेला दिले. भाजपाचे आता केंद्र व राज्यात शासन आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन भाजपाने ...