राज्यातील ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या बंद असलेल्या शिष्यवृत्ती संदर्भात आपणास पूर्ण कल्पना असून कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, राज्य सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा ...
गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परिषद मुंबईतर्फे चालविल्या जाणाऱ्या अल्प मुदतीचे अभ्यासक्रम ५ ते ६ संस्था चालवितात. यातील बऱ्याच संस्था या वर्धा जिल्ह्यातील संस्थानिकांनी येथे ...
शहरातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक दिव्यांची दुरूस्ती करण्यावरून नगर परिषद व वाहतूक शाखेमध्ये वाद सुरू झाल्याने शहरातील वाहतूक दिव्यांची दुरूस्ती रखडली आहे. ...
मानव विकास अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागाच्यावतीने ३७ शेतकरी गटांना ९० टक्के अनुदानावर कृषी यंत्र वितरित करण्यात आले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ५० टक्के ...
जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात विज्ञानाचा प्रसार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात भूकबळी, कुपोषण, दारिद्र्य आदी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांनीच विज्ञानाचा ...
गेल्या काही वर्षात सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यातच काही भागात अकाली पाऊस तर काही भागात कमी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे आर्थिकचक्र बिघडले आहे. ...
नागपूर: मागील सत्रातील आमदारांचा निधी पूर्ण खर्च झाला असून नवनिर्वाचित आमदारांना अद्याप निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून देण्यात आलेल्या विविध विकास कामांवरील प्रस्तावावर अंंमल थांबला आहे. ...