राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतिश पवार यांनी अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील तालुका आरोग्य प्रशिक्षण केंद्रात आयोजित आढावा बैठकीदरम्यान तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. ...
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १४ वर्षांत ६९७.३७ किमीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश रस्ते २५० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांपर्यंत पोहोचली आहेत. ...
जिल्हाभर भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज गुरूवारी स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. देसाईगंज येथे स्वच्छ भारत समृध्द भारत अभियान सुरूवात कार्यक्रमाला ...
महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयात आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. या तालुक्यासाठी शासनाकडून टोल फ्री क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध ...
खऱ्या समस्या ग्रामीण भागातच आहेत़ उच्चशिक्षितांनी त्यावर संशोधन केल्यास समस्यांचे निराकरण होण्याबरोबरच संशोधनक्षम वातावरण निर्माण होऊन ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होईल, ...
१९९३ मध्ये वर्धा जिल्ह्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात आली. मात्र आता ही दारूबंदी नावालाच उरली आहे. दारूबंदीची अंमलबजावणी यंत्रणा मागील १० वर्षांपासून रिक्त पद ...
नागपूर : भरधाव टाटाएस वाहनाने धडक दिल्यामुळे अक्षय योगेश सोनपिंपळे (वय २१, रा. अंतुजीनगर, भांडेवाडी) या तरुणाचा करुण अंत झाला. आज रात्री ८ च्या सुमारास भांडेवाडी टी पॉईंटजवळ हा अपघात घडला. त्यामुळे अपघातस्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. ...