चामोर्शी पंचायत समितींतर्गत येणाऱ्या राममोहनपूर गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याच्या कारणावरून गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले होते. या शाळेला ...
बहुभाषिक, बहुधर्मिय, बहुजातीय अशी भारत देशाची रचना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या भारतीय संविधानात जात, धर्म व विषमतेला स्थान नाही. ...
गेल्या चार-पाच महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक आधार कार्ड नोंदणी केंद्र बंद करण्यात आल्यामुळे आधार कार्ड नोंदणीसाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. असाच काहीसा ...
निगरगट्ट झालेल्या आरोग्य यंत्रणेने सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात तीन नवजात शिशूंचा बळी घेतला आहे. सीमावर्ती सिरोंचा तालुक्यात या घटना घडल्या आहे. ...
तालुक्यातील मोसम गावावरून आलापल्लीकडे दुचाकीने जात असताना अहेरी-सिरोंचा मार्गावरील नागमंदिराजवळ दुचाकीचा टायर फुटून अपघात झाल्याने दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार, ...
इंग्रजी माध्यमात मुलांना शिक्षण देण्याचे फॅड मोठ्या प्रमाणावर आले आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात गावागावांत कॉन्व्हेंंट उघडण्यावर भर दिला जात आहे. ...
५ हजार ११६ वर्षांपूर्वी महाभारतात अधर्माविरूद्ध धर्माचे युद्ध झाले. या युद्धात धर्म व सत्याचा विजय झाला. नऊ लाख वर्षापूर्वीपासून देशात हिंदूंचे वास्तव्य आहे. ...
परिसरातील बहुतांश मार्ग मध्यभागी खोलगट पडले असून या खोलगट भागात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने पावसाळ्यामध्ये या मार्गावरील डांबर पूर्णपणे उखडून जाते. ...