अहेरी येथील मौजा मोदुमाडगू या गावातील एकाजणाकडे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची साठवणूक करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे छाप टाकत पोलिसांनी एका घरातून २ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करत एकास ताब्यात घेतले. ...
भामरागडच्या दुर्गम भागात लोक रस्ते, पुलांअभावी विविध समस्यांना तोंड देत असतात. आदिवासीबहूल दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात घनदाट जंगल आहे. ...
संकटकाळात मानसिक आधार ठरणारी सर्वच धार्मिक स्थळे, कार्यक्रम बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह भक्तमंडळींना घरी बसूनच मनोमन आपली भक्ती पूर्ण करावी लागली. काही दिवसांपूर्वी भाजपने यासाठी आंदोलनही केले. पण, कोरोनाला रोखण्यासाठी जोखीम पत्करणे योग्य नसल्य ...
वनविभागाने प्रलंबित बोनसची रक्कम तत्काळ लाभार्थ्यांना खात्यात जमा करण्याबाबत जि. प. सदस्य रुपाली पंदिलवार यांनी २५ सप्टेंबरला फोनवर उप वनसंरक्षक वनविभाग आलापल्ली यांच्याशी चर्चा केली. परंतु सदर रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे राज् ...
मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश मुख्य वनरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी दिले होते. त्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार पेपर मिल परिसरात बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी तीन पिंजरे लावण्यात आले होते. पेपरमिल कॉलनी ...
दीड वर्षांपासून शाळा बंद हाेत्या. मात्र, विद्यार्थी शाळेत येताना काेणतीही जुनी गाेष्ट विसरले नाही. गणवेश घालून वेळेवर शाळेत पाेहाेचले. विशेष म्हणजे यावेळी शिस्तीचे पूर्ण पालन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत माेठ्या उत ...
भारत सरकारच्या वतीने देशातील सर्व राज्यांमध्ये गोरगरीब नागरिकांना रेशन दुकानांमार्फत मोफत अन्नधान्य दिले जात आहे. मात्र भाजपची सत्ता नसलेली काही राज्ये मोफत अन्नधान्य राज्य सरकारद्वारा दिल्या जात असल्याचे खोटे सांगत आहेत. सदर योजना केंद्र सरकारने सुर ...
आता विद्यापीठ निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्याकडे जाण्याची आवश्यकता नसून आपल्या गडचिरोली जिल्ह्यातच उच्च शिक्षणाची संधी निर्माण होत आहे. काही दिवसात इंजिनिअरिंग कॉलेज विद्यापीठाचा भाग झालेला असेल असे ते यावेळी म्हणाले. गडचिरोली व चंद् ...
कोरोनाच्या लाटेनंतर देशात सर्व रेल्वेगाड्यांचा प्रवास बंद करण्यात आला होता. आता त्या सर्व गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने सूचना दिल्या आहेत. रेल्वेच्या विविध झोनमध्ये पॅसेंजर रेल्वे सेवाही सुरळीत करण्यात येत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्व ...
गाेंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विद्यापीठाचा दहावा वर्धापन दिन ‘दशमानाेत्स’ म्हणून साजरा केला जात आहे. त्याचे उद्घाटन धानाेरा मार्गावरील सभागृहात २ ऑक्टाेबर राेजी शनिवारला पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बाेलत हाेते. ...