नैसर्गिकरीत्या जंगल उभे होण्यासाठी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लागतो. ते जंगल वनविकास महामंडळाकडून ४-८ दिवसांत नष्ट केले जाते. व त्या ठिकाणी सागवानाची झाडे लावून त्यांची झालेली हानी भरून काढण्याचा तोकडा प्रयत्न केला आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या मार्गालगत कार्यालयाची संरक्षण भिंत नव्याने बांधण्यात येणार आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या दाेन्ही मार्गांलगत नाली बांधून रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने येथील अतिक्रमण काढण्यासाठ ...
नागरिकाचा सर्वांत पहिला संबंध आपल्या ग्रामपंचायतीशी येतो. अनेक याेजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच महत्त्वाचे दाखले काढण्यासाठी ग्रामपंचायतींच्या दाखल्यांची गरज पडते. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून वेळाेवेळी दाखले मागितले जातात. मागणी केल्याबराेबर दाखले मिळावे ...
९ डिसेंबरच्या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गव्हाची पोती घेऊन ओडिशाकडून आलेली रेल्वेची मालगाडी गोंदियावरून धर्मापुरीकडे जाण्यासाठी वडसा रेल्वेस्थानकाकडे येत होती; पण सिग्नल न मिळाल्यामुळे ती मालगाडी ३६ मिनिटे अर्जुनी मोरगाव रेल्वेस्थानकाबाहेर उभी होत ...
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष यु. बी. शुक्ल यांनी लोकअदालतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ वाचतो, त्यांचे पैसे वाचतात, तसेच न्यायालयाचाही कामाचा ताण कमी होत असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ...
गडचिरोली वनविभाग, गुरवळा वन संयुक्त व्यवस्थापन समिती आणि हिरापूर वन संयुक्त व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटकांना ‘गुरवळा नेचर सफारी’ घडविली जाणार आहे. गुरवळा गावापासून २ किमी अंतरावर पोटेगाव रस्त्यावर या सफारीचे प्रवेशद्वार आहे. निसर ...
आदिवासी वस्त्यांमधील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. जिल्ह्यात अहेरी, गडचिरोली, चामोर्शी व देसाईगंज या चार ठिकाणी समुपदेश केंद्र आहे. सन २०२०-२१ पासून आजपर्यंत ४६६ तक्रारी आल्य ...
काेंढाळा येथील विद्यार्थी दररोज सकाळी ७ वाजता बसने देसाईगंज येथे जात असत; परंतु आता बस बंद असल्याने त्यांना सकाळी ५.३० वाजताच घरून निघावे लागत असून सुटीनंतर पुन्हा पायदळ यावे लागते. घरी पाेहाेचेपर्यंत त्यांना दुपार हाेते. ...
पाच वर्षांपूर्वी, म्हणजे ७ डिसेंबर २०१६ रोजी जुवी नाल्यावर श्रमदानातून पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. या पुलामुळे गावकऱ्यांना नाला ओलांडून पलीकडच्या गावात जाणे-येणे सोयीचे झाले. त्या पुलाच्या बांधकामाची पंचवर्षेपूर्ती झाल्याचे औचित्य साधून धो ...