वन विभागाकडून बांबू उपलब्ध होत नसल्याने पेपर मिल कंपनीकडून कामगार कपात व उद्योग बंद होण्याची शक्यता आहे. परिणामी शेकडो कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त् ...
पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असलेले वैरागड येथील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले होते. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात किल्ल्याच्या तटा, बुरूजावरचे झाडे, झुडूपी तोडण्यात आले. ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कार्यालयाला २७८ गावातील चार हजार २९७ मृद नमूने तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ...
स्पर्श सामाजिक संस्था व ग्युज नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये वस्त्रांसाठी श्रमदान हा उपक्रम सोमवारी राबविला. ...