Gadchiroli (Marathi News) जिल्हाभरात मागील वर्षात मातामृत्यूच्या २२ घटना घडल्या. मात्र आरमोरी तालुक्यात एकाही मातेचा मृत्यू प्रसूतीदरम्यान झाला नाही. ...
जिल्ह्यात १४०० ते १५०० मिमी पाऊस दरवर्षी सरासरीने पडतो. परंतु या पावसाचे पाणी कुठेही साठवून ठेवता येत नाही. ...
शहरातील रामनगर येथील शबाना जावेद पठाण या महिलेने भावनिक मुद्दा पुढे करून तसेच वेगवेगळ्या योजनेंतर्गत आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष .. ...
सिंचनाची सुविधा नाही म्हणून जमीन पडीत ठेवणाऱ्या भामरागड, एटापल्ली या नक्षलग्रस्त भागातील आदिवासी शेतकऱ्यांनी .... ...
शालेय जीवनात विद्यार्थी भविष्य घडविण्याची स्वप्न पाहतात. परंतु ते वास्तविकेत उतरविण्यात मोजकेच यशस्वी ठरतात. ...
भारतीय रेल्वेच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे कार्यालय सध्या बिलासपूरमध्ये आहे. ...
जिल्ह्यात कुपोषणाची समस्या तीव्र आहे. जिल्ह्यातील ४.१६ टक्के बालके अतितीव्र तर १६.६४ बालके साधारण कुपोषीत आहेत. ...
गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात गडचिरोली पोलिसांनी संकल्पसिध्दी बहुउद्देशीय संस्थेमार्फत चालविल्या... ...
महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर एटापल्ली तालुक्याच्या मुसपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या स्वरूप अमृतकर या जवानाच्या आईने ... ...
चारित्र्यावर संशय घेऊन क्रूरकर्मा पतीने कुऱ्हाडीने वार करुन आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना शुक्रवारच्या रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ... ...