भारताने १९८५ सर्वप्रथम श्रीलंकेचा दौरा केला होता. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने त्यावेळी तीन कसोटी सामने खेळले, पण मालिका १-० ने गमावली. त्यानंतर १९९३ मध्ये अजहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने एसएससी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी साम ...
नवी दिल्ली: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे(मनरेगा) सुमारे ५० टक्के लाभार्थी त्यांच्याच कामाचा मोबदला म्हणून दिली जाणारी मजुरी मिळण्यासाठी लाच देतात, असा दावा अर्थमंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या एका स्वायत्त संशोधन संस्थेने केला आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या अहेरी प्रकल्पांतर्गत देचलीपेठा येथील शासकीय प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचा गेल्या सात महिन्यांपासून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. ...
पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये अस्तित्वात असलेली निवडणुकीची प्रभाग पध्दती बाद करण्यात आली असून जिल्ह्यातील १० नगर पंचायतीच्या निवडणुका वॉर्ड पध्दतीने होणार आहेत. ...