हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Gadchiroli (Marathi News) नगर परिषदेचे कर्मचारी शहरातून जमा केलेला कचरा चामोर्शी मार्गावरील विज्ञान महाविद्यालयासमोर टाकत असल्याने कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले असून... ...
शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या तालुक्यातील पुसूकपटी येथील चिनक्का राजन्ना चौधरी या कर्मचाऱ्याला बेकायदेशिरपणे काढून टाकण्यात आले आहे. ...
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, पुढील वर्षांसाठी जिल्ह्यात निवड मंडळ स्थापन करावे, ..... ...
बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत चाललेला तणाव, कर्ज, कौंटुंबिक व इतर कारणांमुळे जिल्हाभरात मागील १९ महिन्यांत २४२ नागरिकांनी आत्महत्या केली ...
महसूल मंडळ चातगाव येथे प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. मात्र सदर इमारतीचे महसूल विभागाकडे अजूनही हस्तांतरण झाले नाही. ...
बहुप्रतिक्षीत देसाईगंज-गडचिरोली या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाची निविदा निघाली असून येत्या नोव्हेंबर ... ...
चालू खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सुमारे २७ हजार ४०० मेट्रिक टन युरिया खताची मागणी राज्य शासनाकडे केले होते. ...
नागपूर : कोटोल-नरखेड क्षेत्रातील सुमारे ८०० शेतकऱ्यांना आता लवकरच वीजजोडणी मिळणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या शेतकऱ्यांची मागणी प्रलंबित होती. या सर्व शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांड भरू नसुद्धा त्यांना वीजजोडणी देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. ...
गांधीबाग झोनमध्ये मर्यादित पाणीपुरवठानागपूर : पाणीपुरवठा व्यवस्थेच्या अधिक प्रभावी व्यवस्थापनासाठी पेंच-४ फिडर मेनवर उद्या २१ ऑगस्ट रोजी आंतरजोडणी व व्हॉल्व बसविण्याची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी ८ ते १० तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या क ...
सायना पुन्हा नंबर-१ ...