डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विश्वगुरु होते. त्यांनी दीन, दलित, शोषित, पीडितांसाठीच नव्हे तर देश कल्याणासाठी सर्व व्यापकतने कार्य केले आहे. ओ.बी.सी.ची जनगणना होण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता.परंतु ही मागणी मान्य न झाल्याने त्यांनी कायदामंत्री पदाचा त्याग ...
पाथरगोटा येथील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. यादव राऊत यांच्या मुलीचे लग्न २७ एप्रिल रोजी पार पडले. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार अंगीकारून महापुरुषांच्या कार्यांचा प्रचार-प ...
गडचिरोलीत आज पोलीस विभागातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती. ...
उन्हाळ्याची सुरुवात होताच दरवर्षी मोठ्या प्रमाणात आरमोरीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी समस्येने डोके वर काढले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी शहरातील नागरिकांना भरउन्हात आ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क आलापल्ली/पेरमिली : आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या पिरमिली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९२ मध्ये अवैधरीत्या वाहतूक होत ... ...
वनपरिक्षेत्र कुनघाडा रै, गिलगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १०९ मधील दुधवाई जंगल परिसरातून जात असताना गिलगाव-पोटेगाव मुख्य मार्गावर एक चितळ अचानक आडवा आला. त्यामुळे दुचाकीची चितळाला जोरदार धडक बसली. या धडकेत चितळ जागीच ठार झाला. सोबत दुचाकीस्वार खा ...
कावळा म्हटले की, कर्कश आवाज, कपटी, चतुर, स्वार्थी, असे विविध गुण- अवगुण व कौशल्य असलेला पक्षी लक्षात येतो; परंतु पर्यावरणात कावळा तितकाच महत्त्वाचा. मेलेल्या लहान प्राण्यांचे मांस खाणे, शेतातील कीटक खाणे, ही त्याची कामे; परंतु तो पितृमोक्ष अमावास्येल ...
या पोलिसाने कौटुंबिक कारणातून हे घडल्याचे सांगितले असले, तरी त्याच्या नावावर असलेली सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून यात दुसरेच कारण समोर आले आहे. ...