यंदाच्या खरीप हंगामात झालेला अत्यल्प पाऊस व दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असल्याने वैनगंगा नदी पात्रात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यात चपराळा व भामरागड येथे अभयारण्य आहे. परंतु दोन्ही अभयारण्याचा विकास न झाल्याने दोन्ही अभयारण्य केवळ नावापुरतेच उरले आहे. ...
गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ४ एप्रिलपासून सुरू झाल्या. परंतु परीक्षा लवकरच संपविण्याच्या घाईत परीक्षेच्या वेळापत्रकात प्रचंड घोळ करून ठेवला. ...