वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा व गेल्या चार-पाच दिवसांपासून तब्बल सहा तास भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या आरमोरी येथील भाजप पदाधिकारी व शेकडो नागरिकांनी ...
जळगाव : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तांबापुरात दोन गटात एकमेकांत भिडल्याची घटना १४ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून ८ जणांविरुद्ध हाणामारीचा ...
जळगाव : दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांना यावर्षी शासनातर्फे एक लाख क्विंटल बियाणे मोफत देण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शासनाने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती कृषी तथा महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी संध्य ...
शहरात गोकुलनगरलगत असलेल्या एकमेव तलावात गेल्या पाच-सहा वर्षांपासून सर्वसामान्यांपासून धनाढ्यांपर्यंत तसेच शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांनीही अतिक्रमण करून ... ...