विदर्भात या आठवड्यात सरासरीपेक्षा १८० टक्के अधिक पाऊस पडला. नदी, नाल्यांना पूर आला, शेकडाे गावे बाधित झाली असून हजाराे नागरिक प्रभावित झाले यासह हजाराे हेक्टरमधील शेतीही प्रभावित झाली आहे. ...
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. १५ व १६ जुलै राेजी पावसाचे प्रमाण कमी झाले हाेते. मात्र पुन्हा १७ जुलैपासून जिल्हाभरात मुसळधार पाऊस काेसळत आहे. वैनगंगा व तिच्या उपनद्यांची पाणी पातळी कमी झाली ...
दोड्डुर गाव गट्टा येथून अंदाजे २० कि.मी. अंतरावर आहे. या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने चारचाकी वाहन पावसाळ्यात जात नाही. तरीही डाॅ. वड्डे यांनी एका कर्मचाऱ्याला सोबत घेऊन दुचाकीने चिखलमय रस्त्याने वाट काढत दोड्डुर गाव गाठले आणि जिजावर उपचार स ...
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचाजवळ गोदावरी नदीवर असलेल्या पुलाची एक कडा वाहून गेली. महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा हा पूल प्रसिद्ध शिवमंदिर कालेश्वरम् कडे जाणाऱ्या मार्गावर आहे. ...