भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदी आणि एटापल्ली तालुक्यातील आलदंडी नदीवरील पूल पाण्याखाली आले असून गडअहेरी नाल्याला पूर आल्याने या परिसरातील जवळपास १५० गावांचा संपर्क तुटला आहे ...
स्थानिक ग्रामपंचायतीने पाणी स्वच्छता यावर २०१५-१६ या वर्षात लाखो रूपये खर्च केले आहेत. तरीही गावातील अंतर्गत तसेच बाहेरील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग कायम आहेत. ...