दीपावली सणानंतर रब्बी पिकाच्या पेरणीला जोमात सुरुवात होत असते. धानपट्ट्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना या पावसाचा चांगला फायदा होणार असल्याची शक्यता.... ...
स्वत:च्या बळावर आपल्या क्षेत्रात कृती करून परिवर्तन करणे ही सामाजिक कार्यकर्त्यांची शक्ती आहे, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना दिला. ...
अर्वाचीन साहित्यात राष्टÑसंतांचे साहित्य महत्त्वपूर्ण असून मानवतेला साद घालणारे व विश्वबंधुत्वाची भावना रूजविणारे आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांनी व्यक्त केले. ...
सिरोंचा तालुक्यात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक होत आहे. तालुक्यातील आरडा रेती घाटावरून रेती भरून येणारा ट्रक राजन्नापल्ली मार्गावर अचानक बिघडला. ...
राष्टÑसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती व श्री गुरूदेव सेवामंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी दोनदिवसीय १५ व्या राज्यस्तरीय राष्टÑसंत तुकडोजी महाराज.... ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिरोंचाचे उपविभागीय अधिकारी शंकर गाजर्लावार व बामणीचे वनपरिक्षेत्राधिकारी के.पी. गैरकर यांनी आपल्या सहकारी कर्मचाºयांसह.... ...
गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात रेती वाहतूक करणाºया ट्रकांचा बोलबाला असून येथील गोदावरी पुलावरून दिवसरात्र रेतीची ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. ...
यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या धान कापणीचे वेध शेतकºयांना लागले असतानाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यंदाच्या रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. ...
भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारने पारदर्शक व गतिमान प्रशासन दिले आहे. शिवाय विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या विकासासाठी कार्यान्वित केल्या आहेत. ...