बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळाने आष्टी, अहेरी व आलापल्ली भागात कहर माजविला. वादळी पावसाने आष्टी-आलापल्ली मार्गावरील वन विभागाच्या चौकीजवळ रस्त्यालगतची मोठी झाडे कोसळल्याने .... ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत वेळेवर जाता यावे, यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत एसटी महामंडळाच्या माध्यमातून शाळाप्रमुखांसोबत समन्वय साधून त्या-त्या मार्गावर बसेसची व्यवस्था करायला हवी होती. ...
पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व बालन्याय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयात बालन्याय मंडळावर कार्यशाळा रविवारी पार पडली. ...
५ एप्रिल ते १३ मे २०१७ या कालावधीत वडसा व आरमोरी वनपरिक्षेत्रातील रवी, कोंढाळा येथील दोन व्यक्तींवर वाघीनीने हल्ला करून ठार मारल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटना सदर मृतक व्यक्ती वाघीनीच्या अधिवासात .... ...
सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टीने अनेक गोठे व घरांची पडझड झाली आहे. वीज पडून जनावरे दगावली. तर पुरामध्ये अडकून वीज पडून एकूण सहा इसमांचा मृत्यू झाला. ...
केंद्र सरकार ‘डिजीटल इंडिया’चे स्वप्न पाहात असताना सरकारच्या अखत्यारित काम करणारी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही कंपनी मात्र आपल्या बोगस सेवेने सरकारच्या योजनांना धुळीस मिळवत आहे. ...
समाजात वावरताना गुरूंनी आपले आचरण चांगले ठेवावे. गुरूंचे आचरण विद्यार्थी आत्मसात करतात. त्यामुळे त्यांनी चांगल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावा, असा सल्ला पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सोमवारी शिक्षकवृंदांना दिला. ...
निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याचा आरोप करून भामरागड येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भोजनावर मागील तीन दिवसांपासून बहिष्कार टाकला होता. ...
पोलीस विभागाच्या वतीने मुलचेरा येथील सांस्कृतिक भवनात जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान नागरिकांना शासनाकडून राबविण्यात येणाºया योजनांची माहिती देण्यात आली. ...
कोरची तालुक्यातील कोटगूल-बेडगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते मंजूर करून रस्त्यांचे काम करावे, ...